मुंबई : विधानसभा ही महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन तुमचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. ह्यांना जी मस्ती आलीय ती धीरे धीरे राष्ट्रपती राजवटीकडे जात आहे. ज्या पद्धतीने लोकशाहीची थट्टा होत आहे, निराधार, अपंग, असहाय्य व्यक्तींचे प्रश्न मांडणारे हे व्यासपीठ आहे. सत्तेची मस्ती आणि माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही.