
Uday Samant | आगामी निवडणुकीत मविआच जिंकणार – उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडनुकाही महाविकास आघाडी जिंकेल अशा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
देगलूरचा किंवा दादरा हवेली निकाल आपण पाहिला असेल त्याच निकालाची पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे. मागच्या विधानपरिषदेच्या पाच जागांवर निवडणुका झाल्या होत्या. त्या पाच ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता ज्या ज्या निवडणुका होतील पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदारांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन झालेलं दिसेल आणि या निवडणुका सुद्धा आम्ही जिंकू, असा दावा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलाय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतीयांनी बनवलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये?, नरेंद्र मोदी यांनी सादर केले विकसित भारताचे व्हीजन
मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश, सरकारने घेतला मोठा निर्णय
एक लाख नोकऱ्यांना संपवणार ही कंपनी, भारतातल्या किती नोकऱ्या जाणार ?
रशिया, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक