सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे निकाल नेमका काय लागणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांचं काय होणार? यावरुन दावे-प्रतिदावेही सुरु झालेत आणि धाकधूकही वाढलीय.
संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या शिंदे गटाची चिंता वाढवणाऱ्या तर नाहीत ना? अशी कुजबूज सुरु झालीय. दुसरीकडे औरंगाबादेतच आदित्य ठाकरे यांचा दौरा नुकताच झाला होता. तेव्हा मात्र प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
शनिवारी हनुमान जयंती आहे आणि त्याआधी भोंगे तसंच हनुमान चालिसावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय.
एकंदरीतच संजय राऊत यांनी मारलेला दिलासा घोटाळ्याचा आरोप गंभीर आहे. कारण हा टोला थेटपणे न्यायालयाच्या निर्णयांकडे इशारा करतोय.
15 दिवसांत शिवसेनेचे कोण कोणते नेते ईडीच्या जाळ्यात अडकले? कुणाकुणावर कारवाई झाली? शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे किती जण कारवाईला सामोरे जात आहेत? कोणत्या पक्षाचे किती नेते, मंत्री, आमदार, खासदार ईडीच्या कचाट्यात अडकण्याची भीती आहे?