सरकारने मोबाईल सिम कार्डशी संबंधित नियम बदलले, जाणून घ्या
आतापासून जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर किंवा टेलिफोन कनेक्शन घ्यायचे असेल तर तुमचे केवायसी पूर्णपणे डिजिटल होईल. म्हणजेच केवायसीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर करावे लागणार नाही.
Non Stop LIVE Update
Most Read Stories