AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 ऑगस्टपासून हे पाच नियम बदलणार, थेट तुमच्या खिशावर परिणाम

गॅस सिलेंडरचे दर, स्टेट बँकेचे नवे दर, ई-वाहनावरील जीएसटी परिषदेचा निर्णय, स्टेट बँकेचा आयएमपीएसवरील निर्णय या निर्णयांचा (Changes in August) यामध्ये समावेश आहे.

| Edited By: | Updated on: Jul 31, 2019 | 9:12 PM
Share
मुंबई : महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 ऑगस्टपासून देशात पाच नियमांमध्ये बदल (Changes in August) होईल. याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर पडणार आहे, तर काही निर्णयांमुळे आर्थिक नुकसानही होणार आहे. गॅस सिलेंडरचे दर, स्टेट बँकेचे नवे दर, ई-वाहनावरील जीएसटी परिषदेचा निर्णय, स्टेट बँकेचा आयएमपीएसवरील निर्णय या निर्णयांचा (Changes in August) यामध्ये समावेश आहे.

मुंबई : महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 ऑगस्टपासून देशात पाच नियमांमध्ये बदल (Changes in August) होईल. याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर पडणार आहे, तर काही निर्णयांमुळे आर्थिक नुकसानही होणार आहे. गॅस सिलेंडरचे दर, स्टेट बँकेचे नवे दर, ई-वाहनावरील जीएसटी परिषदेचा निर्णय, स्टेट बँकेचा आयएमपीएसवरील निर्णय या निर्णयांचा (Changes in August) यामध्ये समावेश आहे.

1 / 6
1 ऑगस्टपासून हे पाच नियम बदलणार, थेट तुमच्या खिशावर परिणाम

2 / 6
27 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने ऑटो क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ईलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 5 टक्क्यांवर येणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जरवर लावण्यात येणाऱ्या करातही कपात करण्यात आली आहे. अगोदर 18 टक्के असणारा जीएसटी 5 टक्के करण्यात आलाय. हा नियम 1 ऑगस्टपासून लागू होईल.

27 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने ऑटो क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ईलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 5 टक्क्यांवर येणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जरवर लावण्यात येणाऱ्या करातही कपात करण्यात आली आहे. अगोदर 18 टक्के असणारा जीएसटी 5 टक्के करण्यात आलाय. हा नियम 1 ऑगस्टपासून लागू होईल.

3 / 6
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलेलं असेल तर 1 ऑगस्टपासून त्याचा मोबदला कमी मिळेल. एसबीआयने 179 दिवसांच्या जमा ठेवीवर व्याज दरात 0.5 ते 0.75 टक्क्यांनी कपात केली आहे. तर दीर्घ कालावधीच्या जमा ठेवीसाठी 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय बँकेने घेतलाय.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलेलं असेल तर 1 ऑगस्टपासून त्याचा मोबदला कमी मिळेल. एसबीआयने 179 दिवसांच्या जमा ठेवीवर व्याज दरात 0.5 ते 0.75 टक्क्यांनी कपात केली आहे. तर दीर्घ कालावधीच्या जमा ठेवीसाठी 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय बँकेने घेतलाय.

4 / 6
एसबीआयने इंस्टंट मनी पेमेंट सर्व्हिंस म्हणजेच आयएमपीएसवर लागणारा चार्ज पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 1 ऑगस्टपासून आयएमपीएसवर कोणताही चार्ज लागणार नाही. यापूर्वी सर्व बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीवर लागणारा चार्ज बंद केला होता.

एसबीआयने इंस्टंट मनी पेमेंट सर्व्हिंस म्हणजेच आयएमपीएसवर लागणारा चार्ज पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 1 ऑगस्टपासून आयएमपीएसवर कोणताही चार्ज लागणार नाही. यापूर्वी सर्व बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीवर लागणारा चार्ज बंद केला होता.

5 / 6
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

6 / 6
Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.