Photo: अवकाळी आला आणि होत्याचं नव्हतं करून गेला, बळीराजाच्या डोळ्यात आसवांचा महापूर..
एकीकडे शेतीपिकाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे निसर्गाच्या कोप थांबता थांबत नाही अशी परिस्थिती असताना इगतपुरी तालुक्यात मात्र अवकाळी पावसाबरोबरच वादळ वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
हॉट लुकने चर्चेत असणाऱ्या मोनालिसाचा नवीन लुक पाहून सर्वच थक्क
पुन्हा एकदा गिरिजा ओकचा नवीन साडीत दिलखेच अंदाज, सौंदर्य पाहूनच...
सई ताम्हणकरचा नवीन लुकचा चर्चेत, फोटो पाहून...
12 फेलमधील ही अभिनेत्री सौंदर्यात देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
सूर्यनमस्कार केल्याने शरीराला काय फायदे होतात ?
वजन कमी करण्याचे 10 सोपे उपाय कोणते, वाचा..
