Photo: अवकाळी आला आणि होत्याचं नव्हतं करून गेला, बळीराजाच्या डोळ्यात आसवांचा महापूर..
एकीकडे शेतीपिकाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे निसर्गाच्या कोप थांबता थांबत नाही अशी परिस्थिती असताना इगतपुरी तालुक्यात मात्र अवकाळी पावसाबरोबरच वादळ वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
ताऊ.. कंट्रोलमध्ये राहा..; लाइव्ह शोमधील कृत्य पाहून वृद्ध व्यक्तीवर भडकली स्टार
Fatty Liver ची समस्या असेल तर काय खाऊ नये ?
रक्तवाढीसाठी व्हिटामिन सी आणि आयर्नने भरपूर 5 पदार्थ पाहा
WTC मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?
ऐश्वर्या रायच्या आधी सलमान या अभिनेत्रीसाठी होता वेडा; ब्रेकअपनंतर 5 जणींना केलं डेट
हिवाळ्यात रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय होते?
