Photo: अवकाळी आला आणि होत्याचं नव्हतं करून गेला, बळीराजाच्या डोळ्यात आसवांचा महापूर..

एकीकडे शेतीपिकाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे निसर्गाच्या कोप थांबता थांबत नाही अशी परिस्थिती असताना इगतपुरी तालुक्यात मात्र अवकाळी पावसाबरोबरच वादळ वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

| Updated on: Mar 06, 2023 | 7:33 PM
इगतपुरी तालुक्यासर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला, पावसाबरोबरच वादळीवाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तर प्रचंड पाऊस लागल्याने आता शेती शिवारात पाणी साठून राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

इगतपुरी तालुक्यासर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला, पावसाबरोबरच वादळीवाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तर प्रचंड पाऊस लागल्याने आता शेती शिवारात पाणी साठून राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

1 / 7
इगतपुरी तालुक्यासह परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला तर अवकाळी पावसाबरोबरच गारांचाही मारा झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

इगतपुरी तालुक्यासह परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला तर अवकाळी पावसाबरोबरच गारांचाही मारा झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

2 / 7
शेतातील उभी पीकं वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे भूईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिकावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. गहू पीक कापणीला आला असताना भूईसपाट झाल्याने त्यातील पीक आता शेतकऱ्यांच्या हातात किती मिळणार असा सवाल केला जात आहे.

शेतातील उभी पीकं वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे भूईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिकावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. गहू पीक कापणीला आला असताना भूईसपाट झाल्याने त्यातील पीक आता शेतकऱ्यांच्या हातात किती मिळणार असा सवाल केला जात आहे.

3 / 7
ज्या प्रमाणे गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्याच प्रमाणे हाता तोंडाशी आलेले हरभरा पीकही अवकाळी पावसाने मातीमोल केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जगायचे कसे असा सवाल आता उपस्थित करत आहेत.

ज्या प्रमाणे गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्याच प्रमाणे हाता तोंडाशी आलेले हरभरा पीकही अवकाळी पावसाने मातीमोल केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जगायचे कसे असा सवाल आता उपस्थित करत आहेत.

4 / 7
इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगाम आता वाया गेल्यासारखीच परिस्थिती आहे. गहू, हरभरा, मूग, कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन हंगामात हाता तोंडाशी आलेला गव्हचे पीकही आता भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांनी आता काय करायचे असा सवाल आता बळीराजा विचारत आहे.

इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगाम आता वाया गेल्यासारखीच परिस्थिती आहे. गहू, हरभरा, मूग, कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन हंगामात हाता तोंडाशी आलेला गव्हचे पीकही आता भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांनी आता काय करायचे असा सवाल आता बळीराजा विचारत आहे.

5 / 7
 एकीकडे शेतीपिकाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे निसर्गाच्या कोप थांबता थांबत नाही अशी परिस्थिती असताना इगतपुरी तालुक्यात मात्र अवकाळी पावसाबरोबरच वादळ वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

एकीकडे शेतीपिकाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे निसर्गाच्या कोप थांबता थांबत नाही अशी परिस्थिती असताना इगतपुरी तालुक्यात मात्र अवकाळी पावसाबरोबरच वादळ वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

6 / 7
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाबरोबरच जोरदार वादळ झाल्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक द्राक्षबाग जमिनदोस्त झाल्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाबरोबरच जोरदार वादळ झाल्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक द्राक्षबाग जमिनदोस्त झाल्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.