Photo: अवकाळी आला आणि होत्याचं नव्हतं करून गेला, बळीराजाच्या डोळ्यात आसवांचा महापूर..
एकीकडे शेतीपिकाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे निसर्गाच्या कोप थांबता थांबत नाही अशी परिस्थिती असताना इगतपुरी तालुक्यात मात्र अवकाळी पावसाबरोबरच वादळ वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
सौंदर्य पाहूनच सर्व थक्क, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
लाल मोनोकिनीमध्ये सोनाली कुलकर्णीचा हॉट अंदाज, फोटोंवरून नजर हटणार नाही
फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी हे पदार्थ खाऊ नयेत
रश्मिका मंदाना हीचे हे ७ चित्रपट आवर्जून पाहाण्यासारखे
नवरा कितीही नाही म्हणाला तरी बायका डी-मार्टमध्ये या वस्तू घेतातच
jio देतोय 196GB डेटा, कॉल आणि खूप काही किंमत एवढी...
