AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनचा पहिला अंदाच चुकला, आता नवी तारीख आली, केरळममध्ये या तारखेला धडकणार?

दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज चुकीचा ठरला.

| Updated on: May 27, 2026 | 9:56 PM
Share
आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीच्या अगोदरच्या कामाला वेग आला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात मान्सून कधी एकदा दाखल होतो, याची सगळेच वाट पाहात आहेत.

आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीच्या अगोदरच्या कामाला वेग आला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात मान्सून कधी एकदा दाखल होतो, याची सगळेच वाट पाहात आहेत.

1 / 5
दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज चुकीचा ठरला.

दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज चुकीचा ठरला.

2 / 5
आता मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. मान्सून येण्यास उशीर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. म्हणजेच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन उशिरानेच होऊ शकते. सध्या आलेल्या ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून येण्यासाठी 2 ते 4 जूनची वाट पाहावी लागू शकते.

आता मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. मान्सून येण्यास उशीर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. म्हणजेच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन उशिरानेच होऊ शकते. सध्या आलेल्या ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून येण्यासाठी 2 ते 4 जूनची वाट पाहावी लागू शकते.

3 / 5
म्हणजेच मान्सून भारतात दोन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनीही थोडी वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात शेतकऱ्यांनी आपली पेरणीपूर्व कामे पूर्ण करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

म्हणजेच मान्सून भारतात दोन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनीही थोडी वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात शेतकऱ्यांनी आपली पेरणीपूर्व कामे पूर्ण करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

4 / 5
 26 मे रोजीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 मे रोजी भारतात मान्सून दाखल झाला आहे, हे जाहीर करण्यास पुरेसे निकस नव्हते. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रातच रेंगाळल्याने मान्सूनला उशीर झाला.

26 मे रोजीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 मे रोजी भारतात मान्सून दाखल झाला आहे, हे जाहीर करण्यास पुरेसे निकस नव्हते. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रातच रेंगाळल्याने मान्सूनला उशीर झाला.

5 / 5
Follow Us
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?