AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व्हर डाऊन, इंटरनेटही बंद; अकरावीची प्रवेश प्रक्रिया अडचणीत, विद्यार्थी चिंतेत

11th Admission : अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे, मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाचा सामना करावा लागला. तर नंदुरबारमध्ये इंटरनेट बंद असल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेसह ऑनलाईन कामे रखडली आहेत.

| Updated on: May 23, 2026 | 3:16 PM
Share
राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर दोन दिवस तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा प्रधान क्रमांक भरण्यासाठी आता 25 मे पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर दोन दिवस तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा प्रधान क्रमांक भरण्यासाठी आता 25 मे पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

1 / 5
सलग दोन दिवस आम्ही ऑनलाइन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केल्या मात्र फॉर्म भरता आला नाही याचा मनस्ताप झाला आज मात्र सर्व्हर व्यवस्थित सुरू आहे, आम्हाला फॉर्म भरता आला प्रतिक्रिया विद्यार्थी यांनी दिली.

सलग दोन दिवस आम्ही ऑनलाइन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केल्या मात्र फॉर्म भरता आला नाही याचा मनस्ताप झाला आज मात्र सर्व्हर व्यवस्थित सुरू आहे, आम्हाला फॉर्म भरता आला प्रतिक्रिया विद्यार्थी यांनी दिली.

2 / 5
दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात इंटरनेट सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात इंटरनेट सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

3 / 5
सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना तसेच शासनाच्या बहुतांश योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्यामुळे इंटरनेट अभावी नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक नागरिकांना कामासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे, मात्र तिथेही समाधानकारक सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे.

सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना तसेच शासनाच्या बहुतांश योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्यामुळे इंटरनेट अभावी नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक नागरिकांना कामासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे, मात्र तिथेही समाधानकारक सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे.

4 / 5
नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन व्यवहार, शासकीय योजनांचे अर्ज, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि इतर महत्त्वाची कामे ठप्प होत आहेत. मोबाईलमध्ये नेटवर्क दिसत असलं तरी इंटरनेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन व्यवहार, शासकीय योजनांचे अर्ज, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि इतर महत्त्वाची कामे ठप्प होत आहेत. मोबाईलमध्ये नेटवर्क दिसत असलं तरी इंटरनेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

5 / 5
Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल