AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व्हर डाऊन, इंटरनेटही बंद; अकरावीची प्रवेश प्रक्रिया अडचणीत, विद्यार्थी चिंतेत

11th Admission : अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे, मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाचा सामना करावा लागला. तर नंदुरबारमध्ये इंटरनेट बंद असल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेसह ऑनलाईन कामे रखडली आहेत.

| Updated on: May 23, 2026 | 3:16 PM
Share
राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर दोन दिवस तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा प्रधान क्रमांक भरण्यासाठी आता 25 मे पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर दोन दिवस तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा प्रधान क्रमांक भरण्यासाठी आता 25 मे पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

1 / 5
सलग दोन दिवस आम्ही ऑनलाइन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केल्या मात्र फॉर्म भरता आला नाही याचा मनस्ताप झाला आज मात्र सर्व्हर व्यवस्थित सुरू आहे, आम्हाला फॉर्म भरता आला प्रतिक्रिया विद्यार्थी यांनी दिली.

सलग दोन दिवस आम्ही ऑनलाइन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केल्या मात्र फॉर्म भरता आला नाही याचा मनस्ताप झाला आज मात्र सर्व्हर व्यवस्थित सुरू आहे, आम्हाला फॉर्म भरता आला प्रतिक्रिया विद्यार्थी यांनी दिली.

2 / 5
दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात इंटरनेट सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात इंटरनेट सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

3 / 5
सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना तसेच शासनाच्या बहुतांश योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्यामुळे इंटरनेट अभावी नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक नागरिकांना कामासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे, मात्र तिथेही समाधानकारक सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे.

सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना तसेच शासनाच्या बहुतांश योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्यामुळे इंटरनेट अभावी नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक नागरिकांना कामासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे, मात्र तिथेही समाधानकारक सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे.

4 / 5
नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन व्यवहार, शासकीय योजनांचे अर्ज, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि इतर महत्त्वाची कामे ठप्प होत आहेत. मोबाईलमध्ये नेटवर्क दिसत असलं तरी इंटरनेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन व्यवहार, शासकीय योजनांचे अर्ज, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि इतर महत्त्वाची कामे ठप्प होत आहेत. मोबाईलमध्ये नेटवर्क दिसत असलं तरी इंटरनेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा