AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : लुखामसल्यात लाखमोलाच्या ऊसाला आग, 12 एकरातील ऊस भस्मसात

बीड : ऊसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना फडातील ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक घटना या शॉर्टसर्किटमुळे झाल्या असल्या तरी गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील घटनेचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.लुखमसला शिवारातील गणेश देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा तब्बल 12 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये लाखोंचे नुकासान झाले असून इतर शेती साहित्याची देखील राखरांगोळी झाली आहे. बीड जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून अंतिम टप्प्यात असलेला ऊस कारखान्याच्या ऐवजी बांधावरच फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 21, 2022 | 10:15 AM
Share
बारा एकरातील ऊसाचे नुकासान : सध्या ऊसाचे पाचट हे पूर्णपणे वाळलेले आहे. त्यामुळे एका फडातील आग ही अवघ्या काही क्षणात इतरत्र पसरत आहे. असाच प्रकार लुखामसला य़ेथे झाला आहे. गणेश देशमुख यांच्या ऊसाला लागलेली आग पुन्हा शिवरात पसरली आणि इतर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.

बारा एकरातील ऊसाचे नुकासान : सध्या ऊसाचे पाचट हे पूर्णपणे वाळलेले आहे. त्यामुळे एका फडातील आग ही अवघ्या काही क्षणात इतरत्र पसरत आहे. असाच प्रकार लुखामसला य़ेथे झाला आहे. गणेश देशमुख यांच्या ऊसाला लागलेली आग पुन्हा शिवरात पसरली आणि इतर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.

1 / 5
कारण मात्र अस्पष्ट : ऊसाला आग लागण्याचे कारण मात्र, अद्यापही स्पष्ट झालेले नाही. यापूर्वीची घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या आहेत. पण लुखामसला शिवारातील या घटेनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. पण 12 एकरातील ऊस जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

कारण मात्र अस्पष्ट : ऊसाला आग लागण्याचे कारण मात्र, अद्यापही स्पष्ट झालेले नाही. यापूर्वीची घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या आहेत. पण लुखामसला शिवारातील या घटेनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. पण 12 एकरातील ऊस जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

2 / 5
दाद मागावी कुणाकडे : घटनेचे कारणच स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांना काही हलचालही करता येत नाही. गेवराई तालुक्यात ऊसतोडणी शिल्लक आहे. त्यामुळे साखर कारखाना अशा अवस्थेतील ऊस घेतो का नाही याबाबत संभ्रमता आहे.

दाद मागावी कुणाकडे : घटनेचे कारणच स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांना काही हलचालही करता येत नाही. गेवराई तालुक्यात ऊसतोडणी शिल्लक आहे. त्यामुळे साखर कारखाना अशा अवस्थेतील ऊस घेतो का नाही याबाबत संभ्रमता आहे.

3 / 5
गेवराई तालुक्यातील लुखामसला शिवारातील 12 एकरातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे

गेवराई तालुक्यातील लुखामसला शिवारातील 12 एकरातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे

4 / 5
आठवड्यातील दुसरी घटना : गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अशा घटना घडत असल्याने झालेले नुकसान भरुनही काढता येत नाही. बीड जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. पण अशा दुर्देवी घटनांमुळे शेतकरी हताश होत आहे. ऊसाला आग लागण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.

आठवड्यातील दुसरी घटना : गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अशा घटना घडत असल्याने झालेले नुकसान भरुनही काढता येत नाही. बीड जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. पण अशा दुर्देवी घटनांमुळे शेतकरी हताश होत आहे. ऊसाला आग लागण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.

5 / 5
Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.