AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjani Dam : उजनी धरणात 34 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, आजपासून शेतीला मिळणार भरपूर पाणी

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 3:09 PM
Share
उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध  आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे  करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान  मिळणार आहे.

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

1 / 5
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच  वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

2 / 5
 पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

3 / 5
सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

4 / 5
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन  सोडले जाणार असल्याचे   जलसंपदा विभागाकडून  सांगण्यात जरी आले असले तरी आज  दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात जरी आले असले तरी आज दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.