AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjani Dam : उजनी धरणात 34 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, आजपासून शेतीला मिळणार भरपूर पाणी

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 3:09 PM
Share
उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध  आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे  करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान  मिळणार आहे.

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

1 / 5
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच  वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

2 / 5
 पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

3 / 5
सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

4 / 5
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन  सोडले जाणार असल्याचे   जलसंपदा विभागाकडून  सांगण्यात जरी आले असले तरी आज  दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात जरी आले असले तरी आज दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय

5 / 5
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...