AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 वर्षे जुनी ऐतिहासिक मालिका, जिच्या शूटिंगमध्ये घडलेली मोठी दुर्घटना, 60 जणांचा झालेला मृत्यू, हिरो 13 महिने होता रुग्णालयात

36 वर्षे जुना दूरदर्शनवरील ऐतिहासिक मालिका, ज्याच्या शूटिंग दरम्यान घडलेली मोठी दुर्घटना. 60 लोकांचा झालेला मृत्यू. हिरो झालेला प्रचंड जखमी.

| Updated on: May 21, 2026 | 1:09 PM
Share
टीव्हीच्या दुनियेत अनेक असे रहस्य आणि धक्कादायक घटना दडलेल्या आहेत, ज्यांची आठवण आजही अंगावर काटा आणते. 90 च्या दशकात घडलेली अशीच एक भीषण दुर्घटना संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरवून गेली होती.

टीव्हीच्या दुनियेत अनेक असे रहस्य आणि धक्कादायक घटना दडलेल्या आहेत, ज्यांची आठवण आजही अंगावर काटा आणते. 90 च्या दशकात घडलेली अशीच एक भीषण दुर्घटना संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरवून गेली होती.

1 / 5
एका लोकप्रिय ऐतिहासिक मालिकेच्या शूटिंगदरम्यान अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांत सर्व काही उद्ध्वस्त केलं. या दुर्घटनेत अनेक कलाकार आणि क्रू सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना होती प्रसिद्ध ऐतिहासिक मालिका 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान'च्या सेटवरील.

एका लोकप्रिय ऐतिहासिक मालिकेच्या शूटिंगदरम्यान अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांत सर्व काही उद्ध्वस्त केलं. या दुर्घटनेत अनेक कलाकार आणि क्रू सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना होती प्रसिद्ध ऐतिहासिक मालिका 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान'च्या सेटवरील.

2 / 5
‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ ही मालिका त्या काळातील सर्वात चर्चित ऐतिहासिक मालिकांपैकी एक होती. या मालिकेत संजय खान यांनी मुख्य भूमिका साकारली होती.  ही मालिका 25 फेब्रुवारी 1990 ते 14 एप्रिल 1991 दरम्यान दूरदर्शनवर प्रसारित झाली होती आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र, या मालिकेची ओळख फक्त कथेमुळे नाही तर सेटवर घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळेही कायम स्मरणात राहिली.

‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ ही मालिका त्या काळातील सर्वात चर्चित ऐतिहासिक मालिकांपैकी एक होती. या मालिकेत संजय खान यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका 25 फेब्रुवारी 1990 ते 14 एप्रिल 1991 दरम्यान दूरदर्शनवर प्रसारित झाली होती आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र, या मालिकेची ओळख फक्त कथेमुळे नाही तर सेटवर घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळेही कायम स्मरणात राहिली.

3 / 5
8 फेब्रुवारी 1989 हा दिवस या मालिकेशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत दुर्दैवी ठरला. त्या दिवशी मैसूरमधील प्रीमियर स्टुडिओमध्ये मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगदरम्यान अचानक सेटवर आग लागली आणि काही मिनिटांतच आगीने संपूर्ण सेटला वेढा घातला.

8 फेब्रुवारी 1989 हा दिवस या मालिकेशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत दुर्दैवी ठरला. त्या दिवशी मैसूरमधील प्रीमियर स्टुडिओमध्ये मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगदरम्यान अचानक सेटवर आग लागली आणि काही मिनिटांतच आगीने संपूर्ण सेटला वेढा घातला.

4 / 5
या भीषण दुर्घटनेत जवळपास 60 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये कलाकारांसह अनेक क्रू मेंबर्सचाही समावेश होता. ही घटना आजही भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जाते. आगीत संजय खान हे देखील गंभीररीत्या भाजले होते. या दुर्घटनेनंतर संजय खान यांच्यावर तब्बल 13 महिने रुग्णालयात राहावं लागलं होतं.

या भीषण दुर्घटनेत जवळपास 60 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये कलाकारांसह अनेक क्रू मेंबर्सचाही समावेश होता. ही घटना आजही भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जाते. आगीत संजय खान हे देखील गंभीररीत्या भाजले होते. या दुर्घटनेनंतर संजय खान यांच्यावर तब्बल 13 महिने रुग्णालयात राहावं लागलं होतं.

5 / 5
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट