AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावाने महाराष्ट्रातील पहिले गायी- म्हशींचं ब्युटी पार्लर उभारलं ! काय आहे वैशिष्ट्ये ?

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने सुरु केलेला महाराष्ट्रातील पहिला जनावरांचे ब्युटी पार्लर उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. मान्याची वाडीचे सरपंच रविंद्र माने यांच्याशी टीव्ही ९ मराठी चॅलनचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांनी साधलेला संवाद...

| Updated on: Apr 17, 2026 | 5:05 PM
Share
सातारा येथील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने गायी-म्हशींसाठी अनोखे ब्युटी पार्लर उघडले आहे.  गावातील गायी म्हशींना नदी ओढ्यावर न धुता गावातच शॉवर खाली धुण्याची आणि त्यांच्या अंगावरील अनावश्यक केस काढण्याची सोय करण्यात आली आहे. राज्यातील गावागावात असणाऱ्या लाखो पाळीव जनावरांना उघड्यावर नदी, तलाव आणि  नाल्यात धुतल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हा आशादायक प्रयोग म्हटला जात आहे.

सातारा येथील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने गायी-म्हशींसाठी अनोखे ब्युटी पार्लर उघडले आहे. गावातील गायी म्हशींना नदी ओढ्यावर न धुता गावातच शॉवर खाली धुण्याची आणि त्यांच्या अंगावरील अनावश्यक केस काढण्याची सोय करण्यात आली आहे. राज्यातील गावागावात असणाऱ्या लाखो पाळीव जनावरांना उघड्यावर नदी, तलाव आणि नाल्यात धुतल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हा आशादायक प्रयोग म्हटला जात आहे.

1 / 5
ग्रामविकासाच्या दृष्टीने विविध प्रयोग करण्यात देशात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रपतींनी गौरवलेल्या महाराष्ट्रासह देशात विविध 82 पुरस्कार मिळालेल्या सातारा - पाटण येथील मान्याची वाडी ग्रांमपंचायतीने हा उपक्रम सुरु केला आहे.

ग्रामविकासाच्या दृष्टीने विविध प्रयोग करण्यात देशात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रपतींनी गौरवलेल्या महाराष्ट्रासह देशात विविध 82 पुरस्कार मिळालेल्या सातारा - पाटण येथील मान्याची वाडी ग्रांमपंचायतीने हा उपक्रम सुरु केला आहे.

2 / 5
गावातील पाळीव जनावरांसाठी या ग्रामपंचायतीने अत्याधुनिक स्नानगृह उभारले आहे. या स्नानगृहात जनावरांसाठी शॉवर, स्वच्छ पाण्याची सोय, गीत संगिताच्या तालावर जनावरांना आंघोळ घातली जाते.  जनावरांच्या अंगावरील अनावश्यक केस या ठिकाणी काढले जातात. त्याच बरोबर घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गावातील पाळीव जनावरांसाठी या ग्रामपंचायतीने अत्याधुनिक स्नानगृह उभारले आहे. या स्नानगृहात जनावरांसाठी शॉवर, स्वच्छ पाण्याची सोय, गीत संगिताच्या तालावर जनावरांना आंघोळ घातली जाते. जनावरांच्या अंगावरील अनावश्यक केस या ठिकाणी काढले जातात. त्याच बरोबर घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

3 / 5
आंघोळीनंतर निघणारं पाणी वाया न घालवता त्यावर प्रक्रिया करून ते परसबागेसाठी वापरले जाते. यामुळे एकीकडे जनावरांचे आरोग्य सुधारते, तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळत आहे.

आंघोळीनंतर निघणारं पाणी वाया न घालवता त्यावर प्रक्रिया करून ते परसबागेसाठी वापरले जाते. यामुळे एकीकडे जनावरांचे आरोग्य सुधारते, तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळत आहे.

4 / 5
ग्रामीण भागात जनावरांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर असा ठोस उपाय करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा हा प्रयोग आता राज्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. मान्याची वाडीचे सरपंच रविंद्र माने यांच्याशी टीव्ही ९ मराठी चॅलनचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांनी संवाद साधला.

ग्रामीण भागात जनावरांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर असा ठोस उपाय करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा हा प्रयोग आता राज्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. मान्याची वाडीचे सरपंच रविंद्र माने यांच्याशी टीव्ही ९ मराठी चॅलनचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांनी संवाद साधला.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा