AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा

आचार्य चाणक्यांच्या मते कधी कधी घरात घडणाऱ्या सामान्य घटना भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटाची घंटा असू शकतात आचार्य चाणक्य यांनी अशा 5 लक्षणांबद्दल इशारा दिला आहे, जे आगामी आर्थिक संकटाबद्दल सांगतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 7:58 AM
Share
घरातील तुळशीला अचानक वाळवणे किंवा तीच्यावर पांढरा रोग येणे हे आर्थिक संकटाचे लक्षण आहे. त्यामुळे चूक कुठे होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमची चुक वेळीस सुधारा.

घरातील तुळशीला अचानक वाळवणे किंवा तीच्यावर पांढरा रोग येणे हे आर्थिक संकटाचे लक्षण आहे. त्यामुळे चूक कुठे होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमची चुक वेळीस सुधारा.

1 / 5
विनाकारण काच वारंवार फुटत असेल तर ते आर्थिक संकटाचेही लक्षण असू शकते. तुटलेली किंवा तडकलेली काच घरात कधीही ठेवू नका. ताबडतोब बाहेर फेकून द्या. जून्या तुटलेल्या गोष्टी देखील लगेच घराबाहेर टाकाव्यात.

विनाकारण काच वारंवार फुटत असेल तर ते आर्थिक संकटाचेही लक्षण असू शकते. तुटलेली किंवा तडकलेली काच घरात कधीही ठेवू नका. ताबडतोब बाहेर फेकून द्या. जून्या तुटलेल्या गोष्टी देखील लगेच घराबाहेर टाकाव्यात.

2 / 5
तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील, लोकांचा राग येत असेल, तर तुम्ही घरातील वातावरण सुरळीत करण्याचा प्रयत्न करा. अशा घरात पैशाची नेहमीच कमतरता असते.

तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील, लोकांचा राग येत असेल, तर तुम्ही घरातील वातावरण सुरळीत करण्याचा प्रयत्न करा. अशा घरात पैशाची नेहमीच कमतरता असते.

3 / 5
ज्या घरात मोठ्यांचा अपमान होतो, त्या घरात लक्ष्मी कधीही राहू शकत नाही. ज्येष्ठांचा अपमान केल्याने तुमच्या घरची स्थिती बिघडू लागते.

ज्या घरात मोठ्यांचा अपमान होतो, त्या घरात लक्ष्मी कधीही राहू शकत नाही. ज्येष्ठांचा अपमान केल्याने तुमच्या घरची स्थिती बिघडू लागते.

4 / 5
ज्या घरात पूजा होत नाही त्या घरात नकारात्मकता वास करते. अशा ठिकाणी देव राहत नाही. अशा ठिकाणी नेहमी गरिबी राहते.

ज्या घरात पूजा होत नाही त्या घरात नकारात्मकता वास करते. अशा ठिकाणी देव राहत नाही. अशा ठिकाणी नेहमी गरिबी राहते.

5 / 5
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.