AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार अशा व्यक्ती आयुष्यात धनवान होतात, कारण…

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आधुनिक काळातही मानवी जीवनात त्यांनी मांडलेलं शास्त्राचा उपयोग होतो. प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत व्हावं, पण यासाठी काही नियम पाळणं गरजेचं आहे. नीतिशास्त्रात याबाबत सांगितलं आहे.

| Updated on: Jun 07, 2025 | 7:08 PM
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. कारण त्यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या आजच्या पिढीसाठी खूप उपयुक्त आहेत.  चाणक्य यांनी महिला, नातेवाईक, पैसा, मैत्री, शिक्षण, नोकरी इत्यादींबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. कारण त्यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या आजच्या पिढीसाठी खूप उपयुक्त आहेत. चाणक्य यांनी महिला, नातेवाईक, पैसा, मैत्री, शिक्षण, नोकरी इत्यादींबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लवकर यश मिळवायचे असते, चांगला पैसा कमवायचा असतो आणि मोठ्या पातळीवर राहायचे असते. पण कधीकधी कठोर परिश्रम करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचून जातात.

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लवकर यश मिळवायचे असते, चांगला पैसा कमवायचा असतो आणि मोठ्या पातळीवर राहायचे असते. पण कधीकधी कठोर परिश्रम करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचून जातात.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा, जीवन जगणे खूप कठीण होईल. चाणक्य यांनी कोणते लोक श्रीमंत होतात आणि का होतात याबाबत सांगितलं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा, जीवन जगणे खूप कठीण होईल. चाणक्य यांनी कोणते लोक श्रीमंत होतात आणि का होतात याबाबत सांगितलं आहे.

3 / 5
चाणक्य नीतिशास्त्रानुसार, जर लोकांना जीवनात यश मिळवायचे असेल तर केवळ कठोर परिश्रम पुरेसे नाहीत. व्यक्तीचे विचार, सवयी आणि वर्तन खूप महत्वाचे आहे. जो व्यक्ती वेळेला महत्त्व देतो, योग्य निर्णय घेतो आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तोच पुढे जातो.

चाणक्य नीतिशास्त्रानुसार, जर लोकांना जीवनात यश मिळवायचे असेल तर केवळ कठोर परिश्रम पुरेसे नाहीत. व्यक्तीचे विचार, सवयी आणि वर्तन खूप महत्वाचे आहे. जो व्यक्ती वेळेला महत्त्व देतो, योग्य निर्णय घेतो आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तोच पुढे जातो.

4 / 5
चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, जे लोक आळशी किंवा कामात दिरंगाई करतात ते कधीही श्रीमंत होणार नाहीत. असे लोक आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहतात. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्या चुकांमधून सतत नवीन गोष्टी शिकतो, तो यशस्वी होतो. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, जे लोक आळशी किंवा कामात दिरंगाई करतात ते कधीही श्रीमंत होणार नाहीत. असे लोक आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहतात. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्या चुकांमधून सतत नवीन गोष्टी शिकतो, तो यशस्वी होतो. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

5 / 5
Follow us
VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल
VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल.
अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अ‍ॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का
अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अ‍ॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का.
एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण...
एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण....
ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?
ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?.
फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी
फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी.
मराठी माणसासाठी पाय चाटू अन्...राज ठाकरेंचं 2017 चं भाषण होतंय व्हायरल
मराठी माणसासाठी पाय चाटू अन्...राज ठाकरेंचं 2017 चं भाषण होतंय व्हायरल.
मंत्रिमंडळात लिंबू, मिरच्या, कवट्यांना महत्त्व, सामनातून शिंदेंवर टीका
मंत्रिमंडळात लिंबू, मिरच्या, कवट्यांना महत्त्व, सामनातून शिंदेंवर टीका.
याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला..., शिंदेंचा ठाकरेंना टोला
याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला..., शिंदेंचा ठाकरेंना टोला.
संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी
संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी.
ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार...
ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार....