AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार अशा व्यक्ती आयुष्यात धनवान होतात, कारण…

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आधुनिक काळातही मानवी जीवनात त्यांनी मांडलेलं शास्त्राचा उपयोग होतो. प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत व्हावं, पण यासाठी काही नियम पाळणं गरजेचं आहे. नीतिशास्त्रात याबाबत सांगितलं आहे.

| Updated on: Jun 07, 2025 | 7:08 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. कारण त्यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या आजच्या पिढीसाठी खूप उपयुक्त आहेत.  चाणक्य यांनी महिला, नातेवाईक, पैसा, मैत्री, शिक्षण, नोकरी इत्यादींबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. कारण त्यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या आजच्या पिढीसाठी खूप उपयुक्त आहेत. चाणक्य यांनी महिला, नातेवाईक, पैसा, मैत्री, शिक्षण, नोकरी इत्यादींबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लवकर यश मिळवायचे असते, चांगला पैसा कमवायचा असतो आणि मोठ्या पातळीवर राहायचे असते. पण कधीकधी कठोर परिश्रम करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचून जातात.

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लवकर यश मिळवायचे असते, चांगला पैसा कमवायचा असतो आणि मोठ्या पातळीवर राहायचे असते. पण कधीकधी कठोर परिश्रम करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचून जातात.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा, जीवन जगणे खूप कठीण होईल. चाणक्य यांनी कोणते लोक श्रीमंत होतात आणि का होतात याबाबत सांगितलं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा, जीवन जगणे खूप कठीण होईल. चाणक्य यांनी कोणते लोक श्रीमंत होतात आणि का होतात याबाबत सांगितलं आहे.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार अशा व्यक्ती आयुष्यात धनवान होतात, कारण…

4 / 5
चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, जे लोक आळशी किंवा कामात दिरंगाई करतात ते कधीही श्रीमंत होणार नाहीत. असे लोक आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहतात. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्या चुकांमधून सतत नवीन गोष्टी शिकतो, तो यशस्वी होतो. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, जे लोक आळशी किंवा कामात दिरंगाई करतात ते कधीही श्रीमंत होणार नाहीत. असे लोक आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहतात. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्या चुकांमधून सतत नवीन गोष्टी शिकतो, तो यशस्वी होतो. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.