AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार अशा व्यक्ती आयुष्यात धनवान होतात, कारण…

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आधुनिक काळातही मानवी जीवनात त्यांनी मांडलेलं शास्त्राचा उपयोग होतो. प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत व्हावं, पण यासाठी काही नियम पाळणं गरजेचं आहे. नीतिशास्त्रात याबाबत सांगितलं आहे.

| Updated on: Jun 07, 2025 | 7:08 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. कारण त्यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या आजच्या पिढीसाठी खूप उपयुक्त आहेत.  चाणक्य यांनी महिला, नातेवाईक, पैसा, मैत्री, शिक्षण, नोकरी इत्यादींबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. कारण त्यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या आजच्या पिढीसाठी खूप उपयुक्त आहेत. चाणक्य यांनी महिला, नातेवाईक, पैसा, मैत्री, शिक्षण, नोकरी इत्यादींबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लवकर यश मिळवायचे असते, चांगला पैसा कमवायचा असतो आणि मोठ्या पातळीवर राहायचे असते. पण कधीकधी कठोर परिश्रम करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचून जातात.

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लवकर यश मिळवायचे असते, चांगला पैसा कमवायचा असतो आणि मोठ्या पातळीवर राहायचे असते. पण कधीकधी कठोर परिश्रम करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचून जातात.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा, जीवन जगणे खूप कठीण होईल. चाणक्य यांनी कोणते लोक श्रीमंत होतात आणि का होतात याबाबत सांगितलं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा, जीवन जगणे खूप कठीण होईल. चाणक्य यांनी कोणते लोक श्रीमंत होतात आणि का होतात याबाबत सांगितलं आहे.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार अशा व्यक्ती आयुष्यात धनवान होतात, कारण…

4 / 5
चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, जे लोक आळशी किंवा कामात दिरंगाई करतात ते कधीही श्रीमंत होणार नाहीत. असे लोक आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहतात. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्या चुकांमधून सतत नवीन गोष्टी शिकतो, तो यशस्वी होतो. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, जे लोक आळशी किंवा कामात दिरंगाई करतात ते कधीही श्रीमंत होणार नाहीत. असे लोक आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहतात. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्या चुकांमधून सतत नवीन गोष्टी शिकतो, तो यशस्वी होतो. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

5 / 5
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....