AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अभिनेत्रीचे तब्बल 6 वेळा मोडले लग्न, शेवटी 7 वे लग्न ठरले यशस्वी, सौतनसोबत करतेय संसार

1 किंवा 2 वेळा नाही तर बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचे 6 वेळा मोडले लग्न. शेवटी सातवे लग्न ठरले यशस्वी. आता सौतनसोबत आनंदाने करतेय संसार. कोण आहे ही अभिनेत्री?

| Updated on: Jun 08, 2026 | 3:59 PM
Share
90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचीही मोठी चर्चा होत असे. अशाच चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री सोनिका गिल यांच्या आयुष्याची कहाणी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे.

90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचीही मोठी चर्चा होत असे. अशाच चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री सोनिका गिल यांच्या आयुष्याची कहाणी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे.

1 / 5
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या गाजलेल्या ‘राम लखन’ चित्रपटाशी संबंधित प्रकल्पांमुळे सोनिका गिल यांना ओळख मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांच्या अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक झाले. मात्र, करिअर उंचावत असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठे संकट आले.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या गाजलेल्या ‘राम लखन’ चित्रपटाशी संबंधित प्रकल्पांमुळे सोनिका गिल यांना ओळख मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांच्या अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक झाले. मात्र, करिअर उंचावत असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठे संकट आले.

2 / 5
एका गंभीर रस्ते अपघातामुळे त्यांच्या करिअरला मोठा फटका बसला. या अपघातानंतर त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या संधी निघून गेल्या. त्यामध्ये संजय दत्तच्या ‘खलनायक’ चित्रपटाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

एका गंभीर रस्ते अपघातामुळे त्यांच्या करिअरला मोठा फटका बसला. या अपघातानंतर त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या संधी निघून गेल्या. त्यामध्ये संजय दत्तच्या ‘खलनायक’ चित्रपटाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

3 / 5
अपघातानंतर त्या दुबईमध्ये स्थायिक झाल्या. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील अडचणी त्यांचा पाठपुरावा करत राहिल्या. सोनिका यांच्या आयुष्यात तब्बल सहा वेळा विवाह ठरले, परंतु विविध कारणांमुळे प्रत्येक वेळी ते मोडले. अखेर सातव्या प्रयत्नात त्यांचे लग्न उद्योगपती मितेश रुगानी यांच्याशी झाले.

अपघातानंतर त्या दुबईमध्ये स्थायिक झाल्या. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील अडचणी त्यांचा पाठपुरावा करत राहिल्या. सोनिका यांच्या आयुष्यात तब्बल सहा वेळा विवाह ठरले, परंतु विविध कारणांमुळे प्रत्येक वेळी ते मोडले. अखेर सातव्या प्रयत्नात त्यांचे लग्न उद्योगपती मितेश रुगानी यांच्याशी झाले.

4 / 5
एका मुलाखतीत सोनिका यांनी सांगितले होते की, एका ज्योतिषाने त्यांना ‘मांगलिक’ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सातव्या विवाहापूर्वी विशेष पूजा करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा विवाह यशस्वी झाला. सौतनसोबत एकत्र आनंदाने त्या राहत आहेत.

एका मुलाखतीत सोनिका यांनी सांगितले होते की, एका ज्योतिषाने त्यांना ‘मांगलिक’ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सातव्या विवाहापूर्वी विशेष पूजा करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा विवाह यशस्वी झाला. सौतनसोबत एकत्र आनंदाने त्या राहत आहेत.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात