AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH : 6 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफ मध्ये पोहोचू शकते का? हो, कसं ते समजून घ्या

MI vs SRH : मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी यंदाचा आयपीएल 2026 चा सीजन खूप खराब ठरला आहे. टीम सातत्याने पराभवाचा सामना करत आहे. कालही हैदराबादकडून मुंबईची टीम हरली. सहा पराभवांनंतर मुंबईची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकते का? हो हे शक्य आहे, कसं ते समजून घ्या.

| Updated on: Apr 30, 2026 | 9:16 AM
Share
वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना झाला. मुंबईने 243 धावांचा डोंगर उभा केला. पण SRH ने ट्रेविस हेड (76) आणि हेनरिक क्लासेन (65) यांच्या इनिंगच्या बळावर मुंबईला हरवलं. या पराभवानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफ मध्ये पोहोचू शकते का? समजून घ्या.

वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना झाला. मुंबईने 243 धावांचा डोंगर उभा केला. पण SRH ने ट्रेविस हेड (76) आणि हेनरिक क्लासेन (65) यांच्या इनिंगच्या बळावर मुंबईला हरवलं. या पराभवानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफ मध्ये पोहोचू शकते का? समजून घ्या.

1 / 5
पॉइंट्स टेबलनुसार मुंबई इंडियन्सची टीम आतापर्यंत 8 सामने खेळली आहे. त्यात 2 सामने जिंकले असून 6 सामना हरले आहेत. मुंबई इंडियन्सकडे फक्त 4 पॉइंट्स आहेत. आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी 16 पॉइंट्सची आवश्यकता असते.

पॉइंट्स टेबलनुसार मुंबई इंडियन्सची टीम आतापर्यंत 8 सामने खेळली आहे. त्यात 2 सामने जिंकले असून 6 सामना हरले आहेत. मुंबई इंडियन्सकडे फक्त 4 पॉइंट्स आहेत. आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी 16 पॉइंट्सची आवश्यकता असते.

2 / 5
म्हणजे मुंबईला आपले सर्व उर्वरित 6 सामने जिंकावेच लागतील. तेव्हाच ते 16 पॉइंट्स पर्यंत पोहोचू शकतात. अजून एक पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

म्हणजे मुंबईला आपले सर्व उर्वरित 6 सामने जिंकावेच लागतील. तेव्हाच ते 16 पॉइंट्स पर्यंत पोहोचू शकतात. अजून एक पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

3 / 5
सध्या मुंबईचा नेट रन रेट -०.784 आहे. जो खूप खराब आहे. जर त्यांनी सर्व 6 सामने जिंकले आणि दुसऱ्या टीम्सचे सुद्धा 16 पॉइंट झाले तर निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल. मुंबईला केवळ जिंकून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. तरच रनरेट प्लसमध्ये येईल.

सध्या मुंबईचा नेट रन रेट -०.784 आहे. जो खूप खराब आहे. जर त्यांनी सर्व 6 सामने जिंकले आणि दुसऱ्या टीम्सचे सुद्धा 16 पॉइंट झाले तर निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल. मुंबईला केवळ जिंकून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. तरच रनरेट प्लसमध्ये येईल.

4 / 5
पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या टीम्सनी परस्परांना हरवणं आवश्यक आहे. त्याचवेळी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना येणाऱ्या मॅचेसमध्ये जास्त पॉइंट्स मिळाले नाहीत तर ते मुंबईच्या पथ्यावर पडेल.

पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या टीम्सनी परस्परांना हरवणं आवश्यक आहे. त्याचवेळी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना येणाऱ्या मॅचेसमध्ये जास्त पॉइंट्स मिळाले नाहीत तर ते मुंबईच्या पथ्यावर पडेल.

5 / 5
Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....