बदाम या पद्धतीने खाल्ले तर ठरेल विष, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले दारुपेक्षा धोकादायक ठरले असे खाणे
प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक बदामामध्ये असतात. त्यामुळे अनेक जण नियमित बदामाचे सेवन करत असतात. बदाम खाल्यामुळे मेंदू तीक्ष्ण होत असतो. मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी त्यांना बदाम खायला दिले जातात. परंतु बदाम कसे खावे? याबाबत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
आयपीएल स्पर्धेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, रोहित आणि कोण कोण?
IPL 2026 : रवींद्र जडेजा हार्दिकच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी सज्ज, नक्की काय?
सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ अजिबात खाऊ नका..
डोळे निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
कैरी खाल्यामुळे शरीराला होता फायदा?
एका महिन्यात 5 किलो वजन कमी करण्याचे 10 उपाय
