AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला आधी विचारला तो अवघड प्रश्न, नंतरच दिली लग्नाला परवानगी; खास किस्सा कुणालाच माहिती नाही!

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी नेहमीच चर्चेत असते. त्यांनी प्रेमविवाह केलेला आहे. पण त्यांचा विवाह होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक प्रश्न विचारला होता.

| Updated on: Dec 07, 2025 | 8:57 PM
Share
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉलिवुडमध्ये वेगळे आणि मानाचे असे स्थान आहे. तब्बल पाच दशकं त्यांनी बॉलिवुडवर राज्य केलेलं आहे. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय हे दोघेही बॉलिवुडमधील मोठे कलाकार आहेत. या दोघांनीही आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉलिवुडमध्ये वेगळे आणि मानाचे असे स्थान आहे. तब्बल पाच दशकं त्यांनी बॉलिवुडवर राज्य केलेलं आहे. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय हे दोघेही बॉलिवुडमधील मोठे कलाकार आहेत. या दोघांनीही आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे.

1 / 5
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे 2007 साली विवाहबंधनात अडकले. या जोडीची आजही तेवढीच चर्चा होत होते. त्यांच्या लग्नाला आजघडीला 18 वर्षे पूर्ण झाले आहेत. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्न होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक खास प्रश्न विचारला होता.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे 2007 साली विवाहबंधनात अडकले. या जोडीची आजही तेवढीच चर्चा होत होते. त्यांच्या लग्नाला आजघडीला 18 वर्षे पूर्ण झाले आहेत. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्न होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक खास प्रश्न विचारला होता.

2 / 5
अमिताभ बच्चन यांनी 'मिड डे'शी बोलताना अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला. यावेळी बोलताना त्यांनी ऐश्वर्याला विचारलेल्या खास प्रश्नाबाबतही सांगितले. अभिषेक बच्चनने गुरु चित्रपटाच्या प्रिमियमनंतर लगेच ऐश्वर्या रायला प्रपोज केले होते.

अमिताभ बच्चन यांनी 'मिड डे'शी बोलताना अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला. यावेळी बोलताना त्यांनी ऐश्वर्याला विचारलेल्या खास प्रश्नाबाबतही सांगितले. अभिषेक बच्चनने गुरु चित्रपटाच्या प्रिमियमनंतर लगेच ऐश्वर्या रायला प्रपोज केले होते.

3 / 5
ही बाब अमिताभ बच्चन यांना समजली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला घरी बोलावले. तिचे स्वागत केले आणि अभिषेकने तुला प्रपोज केले आहे. तू खुश आहेस का? असा प्रश्न केला.  अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नावर मी आनंदी आहे, असे ऐश्वर्याने सांगितले आणि अभिषेकसोबत लग्न करण्यास होकार दिला.

ही बाब अमिताभ बच्चन यांना समजली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला घरी बोलावले. तिचे स्वागत केले आणि अभिषेकने तुला प्रपोज केले आहे. तू खुश आहेस का? असा प्रश्न केला. अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नावर मी आनंदी आहे, असे ऐश्वर्याने सांगितले आणि अभिषेकसोबत लग्न करण्यास होकार दिला.

4 / 5
त्यानंतर मलादेखील तू खुश हवी आहे, बाकी काहीही नाही, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला परवानगी दिली. दरम्यान, अभिषेक आणि आश्वर्या यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचे वृत्त पसरते. परंतु अजूनही ही जोडी अनेक ठिकाणी एकत्र दिसते. त्यांना एक मुलगीही आहे.

त्यानंतर मलादेखील तू खुश हवी आहे, बाकी काहीही नाही, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला परवानगी दिली. दरम्यान, अभिषेक आणि आश्वर्या यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचे वृत्त पसरते. परंतु अजूनही ही जोडी अनेक ठिकाणी एकत्र दिसते. त्यांना एक मुलगीही आहे.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.