AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला आधी विचारला तो अवघड प्रश्न, नंतरच दिली लग्नाला परवानगी; खास किस्सा कुणालाच माहिती नाही!

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी नेहमीच चर्चेत असते. त्यांनी प्रेमविवाह केलेला आहे. पण त्यांचा विवाह होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक प्रश्न विचारला होता.

| Updated on: Dec 07, 2025 | 8:57 PM
Share
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉलिवुडमध्ये वेगळे आणि मानाचे असे स्थान आहे. तब्बल पाच दशकं त्यांनी बॉलिवुडवर राज्य केलेलं आहे. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय हे दोघेही बॉलिवुडमधील मोठे कलाकार आहेत. या दोघांनीही आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉलिवुडमध्ये वेगळे आणि मानाचे असे स्थान आहे. तब्बल पाच दशकं त्यांनी बॉलिवुडवर राज्य केलेलं आहे. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय हे दोघेही बॉलिवुडमधील मोठे कलाकार आहेत. या दोघांनीही आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे.

1 / 5
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे 2007 साली विवाहबंधनात अडकले. या जोडीची आजही तेवढीच चर्चा होत होते. त्यांच्या लग्नाला आजघडीला 18 वर्षे पूर्ण झाले आहेत. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्न होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक खास प्रश्न विचारला होता.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे 2007 साली विवाहबंधनात अडकले. या जोडीची आजही तेवढीच चर्चा होत होते. त्यांच्या लग्नाला आजघडीला 18 वर्षे पूर्ण झाले आहेत. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्न होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक खास प्रश्न विचारला होता.

2 / 5
अमिताभ बच्चन यांनी 'मिड डे'शी बोलताना अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला. यावेळी बोलताना त्यांनी ऐश्वर्याला विचारलेल्या खास प्रश्नाबाबतही सांगितले. अभिषेक बच्चनने गुरु चित्रपटाच्या प्रिमियमनंतर लगेच ऐश्वर्या रायला प्रपोज केले होते.

अमिताभ बच्चन यांनी 'मिड डे'शी बोलताना अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला. यावेळी बोलताना त्यांनी ऐश्वर्याला विचारलेल्या खास प्रश्नाबाबतही सांगितले. अभिषेक बच्चनने गुरु चित्रपटाच्या प्रिमियमनंतर लगेच ऐश्वर्या रायला प्रपोज केले होते.

3 / 5
ही बाब अमिताभ बच्चन यांना समजली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला घरी बोलावले. तिचे स्वागत केले आणि अभिषेकने तुला प्रपोज केले आहे. तू खुश आहेस का? असा प्रश्न केला.  अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नावर मी आनंदी आहे, असे ऐश्वर्याने सांगितले आणि अभिषेकसोबत लग्न करण्यास होकार दिला.

ही बाब अमिताभ बच्चन यांना समजली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला घरी बोलावले. तिचे स्वागत केले आणि अभिषेकने तुला प्रपोज केले आहे. तू खुश आहेस का? असा प्रश्न केला. अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नावर मी आनंदी आहे, असे ऐश्वर्याने सांगितले आणि अभिषेकसोबत लग्न करण्यास होकार दिला.

4 / 5
त्यानंतर मलादेखील तू खुश हवी आहे, बाकी काहीही नाही, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला परवानगी दिली. दरम्यान, अभिषेक आणि आश्वर्या यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचे वृत्त पसरते. परंतु अजूनही ही जोडी अनेक ठिकाणी एकत्र दिसते. त्यांना एक मुलगीही आहे.

त्यानंतर मलादेखील तू खुश हवी आहे, बाकी काहीही नाही, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला परवानगी दिली. दरम्यान, अभिषेक आणि आश्वर्या यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचे वृत्त पसरते. परंतु अजूनही ही जोडी अनेक ठिकाणी एकत्र दिसते. त्यांना एक मुलगीही आहे.

5 / 5
Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...