AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवळलेल्या समुद्राचे हे कसले संकेत, कोकणातल्या गावात भयंकर प्रकार!

सध्या कोकणातील समुद्रात असं काही घडतंय की त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका ठिकाणी गावाचे दोन तुकडे होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 17, 2025 | 4:38 PM
Share
मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय.  समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय. समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

1 / 5
या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

2 / 5
ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

3 / 5
हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

5 / 5
Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....