AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवळलेल्या समुद्राचे हे कसले संकेत, कोकणातल्या गावात भयंकर प्रकार!

सध्या कोकणातील समुद्रात असं काही घडतंय की त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका ठिकाणी गावाचे दोन तुकडे होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 17, 2025 | 4:38 PM
Share
मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय.  समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय. समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

1 / 5
या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

2 / 5
ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

3 / 5
हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

5 / 5
Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.