AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवळलेल्या समुद्राचे हे कसले संकेत, कोकणातल्या गावात भयंकर प्रकार!

सध्या कोकणातील समुद्रात असं काही घडतंय की त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका ठिकाणी गावाचे दोन तुकडे होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 17, 2025 | 4:38 PM
Share
मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय.  समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय. समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

1 / 5
या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

2 / 5
ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

3 / 5
हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

5 / 5
Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!