AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवळलेल्या समुद्राचे हे कसले संकेत, कोकणातल्या गावात भयंकर प्रकार!

सध्या कोकणातील समुद्रात असं काही घडतंय की त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका ठिकाणी गावाचे दोन तुकडे होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 17, 2025 | 4:38 PM
Share
मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय.  समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय. समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

1 / 5
या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

2 / 5
ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

3 / 5
हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

5 / 5
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.