AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 वर्षांपूर्वीच्या या देशभक्तीपर गाण्यावर पाकिस्तानातून कॉपी केल्याचा आरोप, आजही गाणं प्रचंड सुपरहिट

36 वर्षांपू्र्वीचं देशभक्तीवरील गाणं, जे पाकिस्तानमधील गाण्याचे आहे कॉपी. पण भारतात प्रदर्शित होताच ठरले प्रचंड सुपरहिट. हे गाणं लिहिणाऱ्याला खूप सहन करावा लागला होता अपमान.

| Updated on: Aug 11, 2026 | 1:39 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी शेजारील देशातील संगीतापासून प्रेरित असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों के मौसम’ या चित्रपटातील ‘दिल दिल हिंदुस्तान’ हे देशभक्तीपर गाणेही अशाच वादात सापडले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी शेजारील देशातील संगीतापासून प्रेरित असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों के मौसम’ या चित्रपटातील ‘दिल दिल हिंदुस्तान’ हे देशभक्तीपर गाणेही अशाच वादात सापडले होते.

1 / 5
गायक विजय बेनेडिक्ट यांनी गायलेल्या या गाण्याला आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले होते. किरण कुमार आणि विक्रांत यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर भारतात चांगलेच लोकप्रिय झाले. त्याच्या जोशपूर्ण संगीतामुळे आणि देशप्रेमाची भावना जागवणाऱ्या शब्दांमुळे प्रेक्षकांनी गाण्याचे कौतुक केले.

गायक विजय बेनेडिक्ट यांनी गायलेल्या या गाण्याला आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले होते. किरण कुमार आणि विक्रांत यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर भारतात चांगलेच लोकप्रिय झाले. त्याच्या जोशपूर्ण संगीतामुळे आणि देशप्रेमाची भावना जागवणाऱ्या शब्दांमुळे प्रेक्षकांनी गाण्याचे कौतुक केले.

2 / 5
मात्र, गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या चाल, शब्द आणि संकल्पनेवर प्रश्न उपस्थित झाले. हे गाणं 1987 मध्ये पाकिस्तानच्या प्रसिद्ध Vital Signs या पॉप बँडने सादर केलेल्या ‘दिल दिल पाकिस्तान’ या देशभक्तीपर गाण्याशी संबंधीत असल्याचा आरोप करण्यात आला.

मात्र, गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या चाल, शब्द आणि संकल्पनेवर प्रश्न उपस्थित झाले. हे गाणं 1987 मध्ये पाकिस्तानच्या प्रसिद्ध Vital Signs या पॉप बँडने सादर केलेल्या ‘दिल दिल पाकिस्तान’ या देशभक्तीपर गाण्याशी संबंधीत असल्याचा आरोप करण्यात आला.

3 / 5
‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं प्रसिद्ध पाकिस्तानी गायक जुनैद जमशेद यांच्या आवाजात लोकप्रिय झाले होते. पाकिस्तानमध्ये हे गाणं मोठ्या प्रमाणावर गाजले आणि त्या काळातील अनेक तरुणांच्या तसेच मुलांच्या ओठांवर त्याचा प्रभाव होता.

‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं प्रसिद्ध पाकिस्तानी गायक जुनैद जमशेद यांच्या आवाजात लोकप्रिय झाले होते. पाकिस्तानमध्ये हे गाणं मोठ्या प्रमाणावर गाजले आणि त्या काळातील अनेक तरुणांच्या तसेच मुलांच्या ओठांवर त्याचा प्रभाव होता.

4 / 5
देशभक्तीची भावना जागवणारे हे गाणं पाकिस्तानच्या पॉप संगीताच्या इतिहासातील एक लोकप्रिय गाणं मानले जाते. याच पार्श्वभूमीवर ‘दिल दिल हिंदुस्तान’च्या संगीतावर प्रेरणा घेतल्याचे आरोप झाले. त्यामुळे भारतातील हे गाजलेले देशभक्तीपर गाणं कौतुकासोबतच चर्चेचा आणि वादाचा विषयही ठरले.

देशभक्तीची भावना जागवणारे हे गाणं पाकिस्तानच्या पॉप संगीताच्या इतिहासातील एक लोकप्रिय गाणं मानले जाते. याच पार्श्वभूमीवर ‘दिल दिल हिंदुस्तान’च्या संगीतावर प्रेरणा घेतल्याचे आरोप झाले. त्यामुळे भारतातील हे गाजलेले देशभक्तीपर गाणं कौतुकासोबतच चर्चेचा आणि वादाचा विषयही ठरले.

5 / 5
Follow Us
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार