AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : विराट, बुमराह, हार्दिक आणि सुर्यासोबतच हा खेळाडु ठरला फायनलमध्ये गेमचेंजर, कोण आहे तो?

टीम इंडियाने फायनलध्ये साऊथ आफ्रिका संघाचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी मिळवण्यासाठी 11 वर्षे वाट पाहावी लागली. टीम इंडियाला जिंकवण्यात कोहली, बुमराह, सुर्यासोबत आणखी एका खेळाडूची भूमिका महत्त्वाची ठरली. कोण हे तो खेळाडू? जाणून घ्या.

| Updated on: Jun 30, 2024 | 6:38 PM
Share
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 176-7 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावांची दमदार अर्धशकी खेळी केली. टीम इंडियासाठी फायनल सामना अत्यंत महत्त्वाचा होता.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 176-7 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावांची दमदार अर्धशकी खेळी केली. टीम इंडियासाठी फायनल सामना अत्यंत महत्त्वाचा होता.

1 / 5
रोहित शर्माचा फंलदाजी करण्याचा निर्णय आफ्रिका संघाने चुकीचा ठरवला होता. रोहित शर्मा आणि पंत दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाले होते. सुर्यकुमारही लवकर माघारी परतला, त्यानंतर एक असा खेळाडू ज्याच्याकडे अनेकदा जास्त लक्ष जात नाही.

रोहित शर्माचा फंलदाजी करण्याचा निर्णय आफ्रिका संघाने चुकीचा ठरवला होता. रोहित शर्मा आणि पंत दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाले होते. सुर्यकुमारही लवकर माघारी परतला, त्यानंतर एक असा खेळाडू ज्याच्याकडे अनेकदा जास्त लक्ष जात नाही.

2 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अक्षर पटेल आहे. इंग्लंडविरूद्ध केलेल्या कमाल गोलंदाजीनंतर सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यात आलं होतं. आता फायनल सामन्यातही अक्षर पटेलवर विश्वास दाखवत त्याला वरती फलंदाजीसाठी पाठवलं.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अक्षर पटेल आहे. इंग्लंडविरूद्ध केलेल्या कमाल गोलंदाजीनंतर सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यात आलं होतं. आता फायनल सामन्यातही अक्षर पटेलवर विश्वास दाखवत त्याला वरती फलंदाजीसाठी पाठवलं.

3 / 5
टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय त्याने सार्थ ठरवला. कोहली धावांसाठी संघर्ष करत होता त्यावेळी अक्षर मोठे फटके खेळून दबाव कमी करण्याचं काम करत होता.

टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय त्याने सार्थ ठरवला. कोहली धावांसाठी संघर्ष करत होता त्यावेळी अक्षर मोठे फटके खेळून दबाव कमी करण्याचं काम करत होता.

4 / 5
अक्षर पटेल याने 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 1 चौकार मारला. अक्षर पटेल रन आऊट झाला नाहीतर टीम इंडियाच्या टोटलमध्ये आणखी धावांची भर नक्कीच पडली असती. त्यामुळे फायनल जिंकण्यात अक्षरचाही सिंहाच वाटा आहे.

अक्षर पटेल याने 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 1 चौकार मारला. अक्षर पटेल रन आऊट झाला नाहीतर टीम इंडियाच्या टोटलमध्ये आणखी धावांची भर नक्कीच पडली असती. त्यामुळे फायनल जिंकण्यात अक्षरचाही सिंहाच वाटा आहे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.