AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उसाचा रस, लिंबू पाणी की नारळ पाणी, उन्हाळ्यात कधी काय प्यावे?

उन्हाळ्याच्या दिवसात ऊस, लिंबू आणि नारळ पाणी यापैकी कोणत्या पेयाचे काय फायदे आहेत? उष्माघातापासून वाचण्यासाठी आणि शरीरातील ताकद टिकवण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे, वाचा सोप्या भाषेत

| Updated on: Apr 23, 2026 | 2:00 PM
Share
सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णता वाढू लागली की आपण लगेच थंड पेयांकडे वळतो. या काळात बाजारात उसाचा रस, लिंबू सरबत आणि नारळ पाणी या तिन्हीही गोष्टींना मोठी मागणी असतेत. पण कधी कोणतं पेय प्यावं, यात अनेकजण गोंधळून जातात. आज आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत.

सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णता वाढू लागली की आपण लगेच थंड पेयांकडे वळतो. या काळात बाजारात उसाचा रस, लिंबू सरबत आणि नारळ पाणी या तिन्हीही गोष्टींना मोठी मागणी असतेत. पण कधी कोणतं पेय प्यावं, यात अनेकजण गोंधळून जातात. आज आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत.

1 / 6
जर तुम्ही उन्हात काम करून खूप थकला असाल किंवा तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटत असेल, तर उसाचा रस प्या. यात नैसर्गिक साखर असल्याने तो शरीराला लगेच ताकद देतो. मात्र ज्यांना मधुमेह (शुगर) आहे, त्यांनी उसाचा रस पिणे टाळावे.

जर तुम्ही उन्हात काम करून खूप थकला असाल किंवा तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटत असेल, तर उसाचा रस प्या. यात नैसर्गिक साखर असल्याने तो शरीराला लगेच ताकद देतो. मात्र ज्यांना मधुमेह (शुगर) आहे, त्यांनी उसाचा रस पिणे टाळावे.

2 / 6
लिंबू पाणी हे केवळ तहान भागवत नाही, तर शरीरातील घाण बाहेर काढायला (डिटॉक्स) मदत करते. यात'व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. पचन सुधारण्यासाठी आणि उन्हामुळे होणारी ॲसिडिटी कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे.

लिंबू पाणी हे केवळ तहान भागवत नाही, तर शरीरातील घाण बाहेर काढायला (डिटॉक्स) मदत करते. यात'व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. पचन सुधारण्यासाठी आणि उन्हामुळे होणारी ॲसिडिटी कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे.

3 / 6
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाण्यासारखं दुसरं काहीच नाही. व्यायामानंतर किंवा लांबच्या प्रवासानंतर शरीराला आतून थंड करण्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते. यात पोटॅशियमसारखी महत्त्वाची खनिजे असतात.

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाण्यासारखं दुसरं काहीच नाही. व्यायामानंतर किंवा लांबच्या प्रवासानंतर शरीराला आतून थंड करण्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते. यात पोटॅशियमसारखी महत्त्वाची खनिजे असतात.

4 / 6
सकाळी किंवा दुपारी नारळ पाणी पिणे सर्वात चांगले मानले जाते. जर तुम्ही खूप थकले असाल तर उसाचा रस उत्तम असतो. तर लिंबू पाणी तुम्ही कधीही घेऊ शकता. बाहेरचा रस पिताना तो स्वच्छ आहे का, याची खात्री करा. योग्य वेळी योग्य पेय निवडल्यास तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास कमी होऊ शकता.

सकाळी किंवा दुपारी नारळ पाणी पिणे सर्वात चांगले मानले जाते. जर तुम्ही खूप थकले असाल तर उसाचा रस उत्तम असतो. तर लिंबू पाणी तुम्ही कधीही घेऊ शकता. बाहेरचा रस पिताना तो स्वच्छ आहे का, याची खात्री करा. योग्य वेळी योग्य पेय निवडल्यास तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास कमी होऊ शकता.

5 / 6
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

6 / 6
Follow Us
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...