AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उसाचा रस, लिंबू पाणी की नारळ पाणी, उन्हाळ्यात कधी काय प्यावे?

उन्हाळ्याच्या दिवसात ऊस, लिंबू आणि नारळ पाणी यापैकी कोणत्या पेयाचे काय फायदे आहेत? उष्माघातापासून वाचण्यासाठी आणि शरीरातील ताकद टिकवण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे, वाचा सोप्या भाषेत

| Updated on: Apr 23, 2026 | 2:00 PM
Share
सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णता वाढू लागली की आपण लगेच थंड पेयांकडे वळतो. या काळात बाजारात उसाचा रस, लिंबू सरबत आणि नारळ पाणी या तिन्हीही गोष्टींना मोठी मागणी असतेत. पण कधी कोणतं पेय प्यावं, यात अनेकजण गोंधळून जातात. आज आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत.

सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णता वाढू लागली की आपण लगेच थंड पेयांकडे वळतो. या काळात बाजारात उसाचा रस, लिंबू सरबत आणि नारळ पाणी या तिन्हीही गोष्टींना मोठी मागणी असतेत. पण कधी कोणतं पेय प्यावं, यात अनेकजण गोंधळून जातात. आज आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत.

1 / 6
जर तुम्ही उन्हात काम करून खूप थकला असाल किंवा तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटत असेल, तर उसाचा रस प्या. यात नैसर्गिक साखर असल्याने तो शरीराला लगेच ताकद देतो. मात्र ज्यांना मधुमेह (शुगर) आहे, त्यांनी उसाचा रस पिणे टाळावे.

जर तुम्ही उन्हात काम करून खूप थकला असाल किंवा तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटत असेल, तर उसाचा रस प्या. यात नैसर्गिक साखर असल्याने तो शरीराला लगेच ताकद देतो. मात्र ज्यांना मधुमेह (शुगर) आहे, त्यांनी उसाचा रस पिणे टाळावे.

2 / 6
लिंबू पाणी हे केवळ तहान भागवत नाही, तर शरीरातील घाण बाहेर काढायला (डिटॉक्स) मदत करते. यात'व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. पचन सुधारण्यासाठी आणि उन्हामुळे होणारी ॲसिडिटी कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे.

लिंबू पाणी हे केवळ तहान भागवत नाही, तर शरीरातील घाण बाहेर काढायला (डिटॉक्स) मदत करते. यात'व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. पचन सुधारण्यासाठी आणि उन्हामुळे होणारी ॲसिडिटी कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे.

3 / 6
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाण्यासारखं दुसरं काहीच नाही. व्यायामानंतर किंवा लांबच्या प्रवासानंतर शरीराला आतून थंड करण्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते. यात पोटॅशियमसारखी महत्त्वाची खनिजे असतात.

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाण्यासारखं दुसरं काहीच नाही. व्यायामानंतर किंवा लांबच्या प्रवासानंतर शरीराला आतून थंड करण्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते. यात पोटॅशियमसारखी महत्त्वाची खनिजे असतात.

4 / 6
सकाळी किंवा दुपारी नारळ पाणी पिणे सर्वात चांगले मानले जाते. जर तुम्ही खूप थकले असाल तर उसाचा रस उत्तम असतो. तर लिंबू पाणी तुम्ही कधीही घेऊ शकता. बाहेरचा रस पिताना तो स्वच्छ आहे का, याची खात्री करा. योग्य वेळी योग्य पेय निवडल्यास तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास कमी होऊ शकता.

सकाळी किंवा दुपारी नारळ पाणी पिणे सर्वात चांगले मानले जाते. जर तुम्ही खूप थकले असाल तर उसाचा रस उत्तम असतो. तर लिंबू पाणी तुम्ही कधीही घेऊ शकता. बाहेरचा रस पिताना तो स्वच्छ आहे का, याची खात्री करा. योग्य वेळी योग्य पेय निवडल्यास तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास कमी होऊ शकता.

5 / 6
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

6 / 6
Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप