AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 12 व्या वर्षी लिहिली गाणी, 45 व्या वयापर्यंत 17 मुलींसोबत केलं लग्न, कोण आहे हा गायक?

12 व्या वर्षी चित्रपटांसाठी गाणी लिहिली अन् बनला सर्वात लोकप्रिय गायक, वयाच्या 45 व्या वर्षी 17 मुलींसोबत केलं लग्न. कोण आहे हा गायक? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Sep 07, 2026 | 1:31 PM
Share
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक गायक आहेत जे आजही त्यांच्या आवाजामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. असाच एक अभिनेता आहे ज्याने वयाच्या 12 व्या वर्षी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आणि ती गाणी आजही खूपच लोकप्रिय आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक गायक आहेत जे आजही त्यांच्या आवाजामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. असाच एक अभिनेता आहे ज्याने वयाच्या 12 व्या वर्षी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आणि ती गाणी आजही खूपच लोकप्रिय आहेत.

1 / 5
हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून ते व्यक्तिमत्त्व म्हणजे महान गायक, संगीतकार, गीतकार आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका. त्यांना प्रेमाने ‘सुधाकंठ’ म्हणजेच अमृतासारखा गोड आवाज असलेला कलाकार म्हणून ओळखलं जात होतं.

हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून ते व्यक्तिमत्त्व म्हणजे महान गायक, संगीतकार, गीतकार आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका. त्यांना प्रेमाने ‘सुधाकंठ’ म्हणजेच अमृतासारखा गोड आवाज असलेला कलाकार म्हणून ओळखलं जात होतं.

2 / 5
अगदी 12 व्या वर्षी त्यांनी दोन चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. पुढे त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आणि जवळपास एक हजार गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं.

अगदी 12 व्या वर्षी त्यांनी दोन चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. पुढे त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आणि जवळपास एक हजार गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं.

3 / 5
त्यांच्या संगीतामध्ये गरीब, कामगार, वंचित आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचे प्रश्न सातत्याने उमटत राहिले. संगीत हे केवळ मनोरंजन किंवा कमाईचं साधन नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे असं त्यांचं मत होतं.

त्यांच्या संगीतामध्ये गरीब, कामगार, वंचित आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचे प्रश्न सातत्याने उमटत राहिले. संगीत हे केवळ मनोरंजन किंवा कमाईचं साधन नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे असं त्यांचं मत होतं.

4 / 5
भूपेन हजारिका यांच्या वैयक्तिक आयुष्यात दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं विशेष स्थान होतं. दोघांचं दीर्घकाळ नातं होतं आणि त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा झाली. कल्पना लाजमी यांचं 2017 मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झालं.

भूपेन हजारिका यांच्या वैयक्तिक आयुष्यात दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं विशेष स्थान होतं. दोघांचं दीर्घकाळ नातं होतं आणि त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा झाली. कल्पना लाजमी यांचं 2017 मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झालं.

5 / 5
Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?