AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Boss Marathi : इरिनाला बारामतीची पाटलीन करणार का? वैभव म्हणाला माझी एकच इच्छा की….

बिग बॉस मराठीच्य पाचव्या सीझनची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस आता बिग बॉसच्या घरात चुरस वाढत चालली आहे. मागील आठवड्यात बारामतीचा वैभव चव्हाण बाहेर झाला होता, बाहेर आल्यावर वैभवने मुलाखत दिली होती. वैभवला इरिनावरून प्रश्न विचारण्यात आला, यावर त्याने काय उत्तर दिलं जाणून घ्या.

| Updated on: Sep 18, 2024 | 9:02 PM
Share
बिग बॉसच्या घरामध्ये वैभव चव्हाण आणि इरिना रुदाकोवा या दोघांच्या नाात्याबद्द फार चर्चा झाली होती. आता दोघेही बाहेर पडलेत. नुकताच वैभव बाहेर आला असून त्याला इरिनाबाबत विचारल्यावर त्याने मोकळ्या मनाने उत्तर दिलं.

बिग बॉसच्या घरामध्ये वैभव चव्हाण आणि इरिना रुदाकोवा या दोघांच्या नाात्याबद्द फार चर्चा झाली होती. आता दोघेही बाहेर पडलेत. नुकताच वैभव बाहेर आला असून त्याला इरिनाबाबत विचारल्यावर त्याने मोकळ्या मनाने उत्तर दिलं.

1 / 5
इरिनाची आठवण आली. ते गेली तेव्हा मी खूप शांत झालो होतो. एकच व्यक्ती होती जी मला सपोर्ट करत होती. कोणी काही बोलले तरी मी तुझ्यासोबत आहे, असं इरिना मला म्हणाली होती. चांगली मैत्रिण मला भेटली. मला जेवढे जमलं तेवढ मी तिला सपोर्ट केल्याचं वैभवने सांगितलं.

इरिनाची आठवण आली. ते गेली तेव्हा मी खूप शांत झालो होतो. एकच व्यक्ती होती जी मला सपोर्ट करत होती. कोणी काही बोलले तरी मी तुझ्यासोबत आहे, असं इरिना मला म्हणाली होती. चांगली मैत्रिण मला भेटली. मला जेवढे जमलं तेवढ मी तिला सपोर्ट केल्याचं वैभवने सांगितलं.

2 / 5
बारामतीला घेऊन जाणार का? फिरवणार ना बारामती, का नाही, तिला वेळ असेल तर घेऊन जाईल. शेती काय असती ती दाखवील, आमचा बाँड एकदम छान होता. त्यामध्ये वेगळ्या काही भावना नव्हत्या, मैत्रिची नाते आहे आणि ते असंच टिकून राहावं अशी माझी इच्छा आहे, असं वैभव चव्हाण म्हणाला.

बारामतीला घेऊन जाणार का? फिरवणार ना बारामती, का नाही, तिला वेळ असेल तर घेऊन जाईल. शेती काय असती ती दाखवील, आमचा बाँड एकदम छान होता. त्यामध्ये वेगळ्या काही भावना नव्हत्या, मैत्रिची नाते आहे आणि ते असंच टिकून राहावं अशी माझी इच्छा आहे, असं वैभव चव्हाण म्हणाला.

3 / 5
बी टीममध्ये अंकिता, अभिजीत आणि डीपी दादा हे शेवटच्या फेरीपर्यंत जाईल. सगळ्यात खतरनाक म्हणजे सुरज आहे, तो असा व्यक्ती आहे की सगळे म्हणतात त्याला गेम कळत नाही. मीसुद्धा घरात असताना असंच समजत होतो. गेम न कळता तो जर इतकं काही करू शकतो तर मग गेम समजल्यावर काय करेल अन् काय नाही, असं वैभव चव्हाण म्हणाला.

बी टीममध्ये अंकिता, अभिजीत आणि डीपी दादा हे शेवटच्या फेरीपर्यंत जाईल. सगळ्यात खतरनाक म्हणजे सुरज आहे, तो असा व्यक्ती आहे की सगळे म्हणतात त्याला गेम कळत नाही. मीसुद्धा घरात असताना असंच समजत होतो. गेम न कळता तो जर इतकं काही करू शकतो तर मग गेम समजल्यावर काय करेल अन् काय नाही, असं वैभव चव्हाण म्हणाला.

4 / 5
इरीना रुदाकोवा आणि वैभव आता दोघेही बाहेर गेले असले तरीसुद्धा दोघांची चांगलीच चर्चा घरात असताना झाली होती. इराना आणि वैभव दोघेही एकमेकांना आवडू लागल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होतं.

इरीना रुदाकोवा आणि वैभव आता दोघेही बाहेर गेले असले तरीसुद्धा दोघांची चांगलीच चर्चा घरात असताना झाली होती. इराना आणि वैभव दोघेही एकमेकांना आवडू लागल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होतं.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.