AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर सिद्धार्थ मल्होत्रा याला ‘या’ गोष्टीची येतंय सर्वाधिक आठवण

सिद्धार्थ मल्होत्रा हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. कियारा अडवाणी ही देखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ मल्होत्रा हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे चित्रपटाने धमाका केला.

| Updated on: Nov 23, 2023 | 3:55 PM
Share
नुकताच सिद्धार्थ मल्होत्रा हा करण जोहर याच्या कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये पोहचला. सिद्धार्थ मल्होत्रा यावेळी काही मोठे खुलासे करताना दिसला आहे.

नुकताच सिद्धार्थ मल्होत्रा हा करण जोहर याच्या कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये पोहचला. सिद्धार्थ मल्होत्रा यावेळी काही मोठे खुलासे करताना दिसला आहे.

1 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा याला विचारण्यात आले की, लग्नाच्या अगोदरचे काय तू सर्वात जास्त मिस करत आहेस? यावर सिद्धार्थ मल्होत्रा याने मोठे उत्तर दिले.

सिद्धार्थ मल्होत्रा याला विचारण्यात आले की, लग्नाच्या अगोदरचे काय तू सर्वात जास्त मिस करत आहेस? यावर सिद्धार्थ मल्होत्रा याने मोठे उत्तर दिले.

2 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला की, लग्नाच्या अगोदर कियारा अडवाणी हिला चोरून भेटत असत. विशेष म्हणजे सर्वांपासून लपून भेटण्याची मजाच काही वेगळी असते.

सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला की, लग्नाच्या अगोदर कियारा अडवाणी हिला चोरून भेटत असत. विशेष म्हणजे सर्वांपासून लपून भेटण्याची मजाच काही वेगळी असते.

3 / 5
मी तेच सर्वाधिक मिस करत आहे. कारण आता असे अजिबातच होत नाही. खरोखरच लग्नाच्या अगोदर चोरून भेटणे सर्वाधिक खास माझ्यासाठी होते.

मी तेच सर्वाधिक मिस करत आहे. कारण आता असे अजिबातच होत नाही. खरोखरच लग्नाच्या अगोदर चोरून भेटणे सर्वाधिक खास माझ्यासाठी होते.

4 / 5
यासोबतच अजूनही काही मोठे खुलासे करताना सिद्धार्थ मल्होत्रा हा दिसला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी राजस्थानमध्ये लग्न केले आहे.

यासोबतच अजूनही काही मोठे खुलासे करताना सिद्धार्थ मल्होत्रा हा दिसला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी राजस्थानमध्ये लग्न केले आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.