Chaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीमध्ये हे वास्तु उपाय अवश्य करून पहा, घरात सुख-समृद्धी नक्कीच येईल!
घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक बनवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल. त्यामुळे घरात सकारात्मकतेचा संचार होतो. वास्तुशास्त्रानुसार, स्वस्तिक बनवण्यासाठी तुम्ही हळद आणि तांदूळ वापरू शकता. असे केल्याने तुमच्या घरात सुख, संपत्ती येईल. वास्तु तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या पानांचे तोरण दरवाज्यावर बांधणे खूप शुभ मानले जाते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
सूर्याच्या निशाण्यावर विराट विक्रम, एका मोठ्या खेळीची गरज, रेकॉर्ड काय?
दीपिका पादुकोणला कोण म्हणेल एका मुलीची आई... फोटो पाहून म्हणाल..
वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरलेले खेळाडू, टीम इंडियाचे किती क्रिकेटपटू?
वेगाने वाढतील केस, कोंडाही दूर होईल, या तेलांचा वापर करा
'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी अंड खाणं टाळा
श्वेता तिवरी हिच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
