Chaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीमध्ये हे वास्तु उपाय अवश्य करून पहा, घरात सुख-समृद्धी नक्कीच येईल!
घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक बनवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल. त्यामुळे घरात सकारात्मकतेचा संचार होतो. वास्तुशास्त्रानुसार, स्वस्तिक बनवण्यासाठी तुम्ही हळद आणि तांदूळ वापरू शकता. असे केल्याने तुमच्या घरात सुख, संपत्ती येईल. वास्तु तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या पानांचे तोरण दरवाज्यावर बांधणे खूप शुभ मानले जाते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?
बॅड कोलेस्ट्रॉल कसे वाढते ? कसे कमी करायचे पाहा ?
IPL 2026 : हे खेळाडू फक्त 4-5 सामनेच खेळणार? कोण आहेत ते?
