AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या गाण्यामुळे या अभिनेत्रीला मिळाली प्रसिद्धी तेच ठरलं शेवटचं, 54 वर्षांनंतर होतंय प्रचंड ट्रेंड, मिळाले 270000000 कोटी व्ह्यूज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं 6 मिनिटांचं गाणं ठरलं शेवटचं. प्रदर्शित होताच काही दिवसांमध्ये अभिनेत्रीचं झालं होतं निधन. आता 54 वर्षांनंतर होतंय प्रचंड ट्रेंड.

| Updated on: Feb 10, 2026 | 11:49 AM
Share
हिंदी सिनेसृष्टीत अशी अनेक अजरामर गाणी आहेत, जी दशकानुदशके रसिकांच्या मनात घर करून राहिली आहेत. संगीत ही अशी एकमेव कला आहे, जी काळाच्या पलीकडे जाऊनही लोकांच्या हृदयात जिवंत राहते.

हिंदी सिनेसृष्टीत अशी अनेक अजरामर गाणी आहेत, जी दशकानुदशके रसिकांच्या मनात घर करून राहिली आहेत. संगीत ही अशी एकमेव कला आहे, जी काळाच्या पलीकडे जाऊनही लोकांच्या हृदयात जिवंत राहते.

1 / 6
54 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं असंच एक गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. हे गाणं म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांची अखेरची आठवण ठरलेलं. चित्रपट 'पाकीजा'मधील अजरामर गीत ‘चलते चलते यूं ही कोई’.

54 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं असंच एक गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. हे गाणं म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांची अखेरची आठवण ठरलेलं. चित्रपट 'पाकीजा'मधील अजरामर गीत ‘चलते चलते यूं ही कोई’.

2 / 6
मीना कुमारी यांच्यासारखी महान अभिनेत्री आणि ‘सुरांची कोकिळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज जेव्हा एकत्र येतो, तेव्हा ते गाणं प्रेक्षकांच्या मनाला भिडतं. 'पाकीजा' या चित्रपटात हा संगम पाहायला मिळतो.

मीना कुमारी यांच्यासारखी महान अभिनेत्री आणि ‘सुरांची कोकिळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज जेव्हा एकत्र येतो, तेव्हा ते गाणं प्रेक्षकांच्या मनाला भिडतं. 'पाकीजा' या चित्रपटात हा संगम पाहायला मिळतो.

3 / 6
पाकीजा हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. ज्याला बनवण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा काळ लागला. चित्रपटाची कास्टिंग आणि लोकेशन्स ठरवण्यातच जवळपास 8 वर्षे गेली. 1971 मध्ये शूटिंग पूर्ण झालं, मात्र या दीर्घ कालावधीत मीना कुमारी यांच्या प्रकृतीत आणि दिसण्यात मोठे बदल झाले होते.

पाकीजा हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. ज्याला बनवण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा काळ लागला. चित्रपटाची कास्टिंग आणि लोकेशन्स ठरवण्यातच जवळपास 8 वर्षे गेली. 1971 मध्ये शूटिंग पूर्ण झालं, मात्र या दीर्घ कालावधीत मीना कुमारी यांच्या प्रकृतीत आणि दिसण्यात मोठे बदल झाले होते.

4 / 6
त्यामुळे काही दृश्यांमध्ये त्यांचा चेहरा दुपट्ट्याने झाकून शूटिंग करण्यात आलं. 1.25 कोटी रुपये बजेट असलेला 'पाकीजा' चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 6 कोटी रुपयांची कमाई केली आणि सुपरहिट ठरला.

त्यामुळे काही दृश्यांमध्ये त्यांचा चेहरा दुपट्ट्याने झाकून शूटिंग करण्यात आलं. 1.25 कोटी रुपये बजेट असलेला 'पाकीजा' चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 6 कोटी रुपयांची कमाई केली आणि सुपरहिट ठरला.

5 / 6
मात्र चित्रपटाच्या रिलीजच्या काळातच मीना कुमारी यांची तब्येत गंभीर झाली. रिलीजच्या अवघ्या तीन आठवड्यांत त्या कोमामध्ये गेल्या आणि काही दिवसांमध्येच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

मात्र चित्रपटाच्या रिलीजच्या काळातच मीना कुमारी यांची तब्येत गंभीर झाली. रिलीजच्या अवघ्या तीन आठवड्यांत त्या कोमामध्ये गेल्या आणि काही दिवसांमध्येच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

6 / 6
Follow Us
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.