AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 गोष्टींपासून नेहमी दूर रहा नाही तर आयुष्य उध्वस्त होण्यास सुरुवात होईल

वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही. गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे.

| Edited By: | Updated on: Aug 17, 2022 | 9:39 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन करून तुम्ही जीवन आनंदी जीवन नक्कीच जगू शकता. यामुळे तुम्हाला जीवनात यशही मिळू शकते.

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन करून तुम्ही जीवन आनंदी जीवन नक्कीच जगू शकता. यामुळे तुम्हाला जीवनात यशही मिळू शकते.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते अग्निदेवतेची पूजा करायला हवी. अनेक शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. अग्नीला साक्षीदार मानले जाते. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ मानले जाते.

आचार्य चाणक्य यांच्या मते अग्निदेवतेची पूजा करायला हवी. अनेक शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. अग्नीला साक्षीदार मानले जाते. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ मानले जाते.

2 / 5
वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही.

वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही.

3 / 5
गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे. यामुळे जीवनात यश मिळते. प्रत्येक कामात यश मिळते. यामुळेच नेहमी आपल्या गुरूंचा आदर करायला शिका.

गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे. यामुळे जीवनात यश मिळते. प्रत्येक कामात यश मिळते. यामुळेच नेहमी आपल्या गुरूंचा आदर करायला शिका.

4 / 5
हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. चाणक्य नुसार, कधीच मुलींना आपल्या पाय पडू देऊ नका. असे केल्याने पाप लागते. यामुळे नेहमीच महिला आणि मुलींचा आदर करा.

हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. चाणक्य नुसार, कधीच मुलींना आपल्या पाय पडू देऊ नका. असे केल्याने पाप लागते. यामुळे नेहमीच महिला आणि मुलींचा आदर करा.

5 / 5
Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.