AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: पैशांचा पाऊस, नशिबाची साथ; आचार्य चाणक्याचा खास मंत्र काय?

Chanakya Niti: नशिबाची साथ आणि पैसाच पैसा हवा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठीच अनेकांचा आटापिटा सुरू असतो. आचार्य चाणक्यांनी त्यासाठी खास मंत्र सांगितला आहे. जीवनात या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कशाचीची कमी पडणार नाही.

| Updated on: Mar 21, 2026 | 5:06 PM
Share
आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती अत्यंत लोकप्रिय आहे. त्यात नैतिकतेचे धडे आणि मनुष्याचे स्वभाव गुण, त्याचे परिणाम, आर्थिक शिस्त, समाजाचे वर्तन याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्याआधारे जीवन जगताना अनेक बाबी लागू आणि कोणत्या गैरलागू होतात हे समोर येते.

आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती अत्यंत लोकप्रिय आहे. त्यात नैतिकतेचे धडे आणि मनुष्याचे स्वभाव गुण, त्याचे परिणाम, आर्थिक शिस्त, समाजाचे वर्तन याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्याआधारे जीवन जगताना अनेक बाबी लागू आणि कोणत्या गैरलागू होतात हे समोर येते.

1 / 6
चाणक्यांच्या मते आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही सवयी आणि गुण अंगी असणे आणि नसतील तर ते अंगी बानवणे आवश्यक असते. त्याआधारे तुम्हाच्या आयुष्याचा प्रवास सोपा होईल. जीवनात कोणते गुण अंगी असावे आणि कुठे थांबावे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

चाणक्यांच्या मते आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही सवयी आणि गुण अंगी असणे आणि नसतील तर ते अंगी बानवणे आवश्यक असते. त्याआधारे तुम्हाच्या आयुष्याचा प्रवास सोपा होईल. जीवनात कोणते गुण अंगी असावे आणि कुठे थांबावे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

2 / 6
चाणक्याच्या मते, जीवनात यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. त्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. सतत काम करणे हाच यशाचा खास मंत्र आहे. काम केल्याशिवाय तुमचे नशीब चमकणार नाही. दे रे हरी, पलंगावरी असे होत नाही. आळसावलेला देह नेहमीच रोगी असतो. तेव्हा कामात गढून जा.

चाणक्याच्या मते, जीवनात यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. त्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. सतत काम करणे हाच यशाचा खास मंत्र आहे. काम केल्याशिवाय तुमचे नशीब चमकणार नाही. दे रे हरी, पलंगावरी असे होत नाही. आळसावलेला देह नेहमीच रोगी असतो. तेव्हा कामात गढून जा.

3 / 6
आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक शिस्त असेल तर पैसा टिकेल आणि नशीब चमकेल. आला पैसा उडव अशी उधळपट्टीची सवय तुम्हाला कंगाल करेल. गाठीशी पैसा ठेवायचाच नाही तर तो गुंतवून दुप्पट करण्याचा खटाटोप तुम्हाला फायदा मिळवून देईल.

आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक शिस्त असेल तर पैसा टिकेल आणि नशीब चमकेल. आला पैसा उडव अशी उधळपट्टीची सवय तुम्हाला कंगाल करेल. गाठीशी पैसा ठेवायचाच नाही तर तो गुंतवून दुप्पट करण्याचा खटाटोप तुम्हाला फायदा मिळवून देईल.

4 / 6
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचा सदुपयोग करता यायला हवा. सकाळी लवकर उठणे आणि कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. फावल्या वेळेतही चांगले कर्म केल्याने नशीब चमकेल आणि पैसा हाताशी येईल. वेळेचे गणित जमावणारेच आयुष्यात पुढे जातात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचा सदुपयोग करता यायला हवा. सकाळी लवकर उठणे आणि कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. फावल्या वेळेतही चांगले कर्म केल्याने नशीब चमकेल आणि पैसा हाताशी येईल. वेळेचे गणित जमावणारेच आयुष्यात पुढे जातात.

5 / 6
डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून माहिती घेतली आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचावी हा यामागील उद्देश आहे.

डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून माहिती घेतली आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचावी हा यामागील उद्देश आहे.

6 / 6
Follow Us
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.