AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या कोणाकडूनही मदत घेऊ नका , अन्यथा…

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यांनी सांगितलेल्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात. मानवी स्वभाव काल, आज आणि उद्याही तसाच असणार आहे. त्यामुळे चाणक्य नीतीतील धोरणं मनाला पटतात.

| Updated on: Jun 13, 2023 | 8:29 PM
Share
आचार्य चाणक्य हे महान शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ होतेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्र या ग्रंथात जीवनातील प्रत्येक घडामोडींवर प्रकाशझोत टाकला आहे. आजही त्या गोष्टी लागू होतात.

आचार्य चाणक्य हे महान शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ होतेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्र या ग्रंथात जीवनातील प्रत्येक घडामोडींवर प्रकाशझोत टाकला आहे. आजही त्या गोष्टी लागू होतात.

1 / 5
वरं वनं व्याघ्रगजेन्द्रसेवितं द्रुमालयः पत्रफलाम्बु सेवनम्। तृणेशु शय्या शतजीर्णवल्कलं न बन्धुमध्ये धनहीनजीवनम्॥

वरं वनं व्याघ्रगजेन्द्रसेवितं द्रुमालयः पत्रफलाम्बु सेवनम्। तृणेशु शय्या शतजीर्णवल्कलं न बन्धुमध्ये धनहीनजीवनम्॥

2 / 5
आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात सांगितले आहे की, माणसाने हिंस्र प्राण्यांनी वेढलेल्या जंगलात राहावे, झाडावर घर बांधावे, फळे आणि पाने खावीत आणि पाणी पिऊन जीवन व्यतित करावं. जमिनीवर पेंढा पसरून झोपा किंवा झाडांची सालांनी शरीर झाकून घ्या. खिशात दमडी नसताना कधीही जवळच्या नातेवाईकांसोबत राहू नका, अन्यथा आयुष्यभर उपकाराच्या ओझ्याखाली राहावं लागेल.

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात सांगितले आहे की, माणसाने हिंस्र प्राण्यांनी वेढलेल्या जंगलात राहावे, झाडावर घर बांधावे, फळे आणि पाने खावीत आणि पाणी पिऊन जीवन व्यतित करावं. जमिनीवर पेंढा पसरून झोपा किंवा झाडांची सालांनी शरीर झाकून घ्या. खिशात दमडी नसताना कधीही जवळच्या नातेवाईकांसोबत राहू नका, अन्यथा आयुष्यभर उपकाराच्या ओझ्याखाली राहावं लागेल.

3 / 5
चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीला कधी ना कधी शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्यांपासून दिलासा मिळतो. पण जेव्हा आर्थिक स्थिती येते तेव्हा तो नातेवाईकांचे दार ठोठावतो.

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीला कधी ना कधी शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्यांपासून दिलासा मिळतो. पण जेव्हा आर्थिक स्थिती येते तेव्हा तो नातेवाईकांचे दार ठोठावतो.

4 / 5
धनहीन झाल्यानंतर तुम्ही जीवनातील सर्व त्रास सहन करा. पण नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींची मदत घेऊ नका. जर तुम्ही जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून राहाल तर तुम्हाला आयुष्यभर त्यांचे ऋणी राहावे लागेल.

धनहीन झाल्यानंतर तुम्ही जीवनातील सर्व त्रास सहन करा. पण नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींची मदत घेऊ नका. जर तुम्ही जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून राहाल तर तुम्हाला आयुष्यभर त्यांचे ऋणी राहावे लागेल.

5 / 5
Follow Us
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.