AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या कोणाकडूनही मदत घेऊ नका , अन्यथा…

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यांनी सांगितलेल्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात. मानवी स्वभाव काल, आज आणि उद्याही तसाच असणार आहे. त्यामुळे चाणक्य नीतीतील धोरणं मनाला पटतात.

| Updated on: Jun 13, 2023 | 8:29 PM
Share
आचार्य चाणक्य हे महान शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ होतेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्र या ग्रंथात जीवनातील प्रत्येक घडामोडींवर प्रकाशझोत टाकला आहे. आजही त्या गोष्टी लागू होतात.

आचार्य चाणक्य हे महान शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ होतेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्र या ग्रंथात जीवनातील प्रत्येक घडामोडींवर प्रकाशझोत टाकला आहे. आजही त्या गोष्टी लागू होतात.

1 / 5
वरं वनं व्याघ्रगजेन्द्रसेवितं द्रुमालयः पत्रफलाम्बु सेवनम्। तृणेशु शय्या शतजीर्णवल्कलं न बन्धुमध्ये धनहीनजीवनम्॥

वरं वनं व्याघ्रगजेन्द्रसेवितं द्रुमालयः पत्रफलाम्बु सेवनम्। तृणेशु शय्या शतजीर्णवल्कलं न बन्धुमध्ये धनहीनजीवनम्॥

2 / 5
आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात सांगितले आहे की, माणसाने हिंस्र प्राण्यांनी वेढलेल्या जंगलात राहावे, झाडावर घर बांधावे, फळे आणि पाने खावीत आणि पाणी पिऊन जीवन व्यतित करावं. जमिनीवर पेंढा पसरून झोपा किंवा झाडांची सालांनी शरीर झाकून घ्या. खिशात दमडी नसताना कधीही जवळच्या नातेवाईकांसोबत राहू नका, अन्यथा आयुष्यभर उपकाराच्या ओझ्याखाली राहावं लागेल.

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात सांगितले आहे की, माणसाने हिंस्र प्राण्यांनी वेढलेल्या जंगलात राहावे, झाडावर घर बांधावे, फळे आणि पाने खावीत आणि पाणी पिऊन जीवन व्यतित करावं. जमिनीवर पेंढा पसरून झोपा किंवा झाडांची सालांनी शरीर झाकून घ्या. खिशात दमडी नसताना कधीही जवळच्या नातेवाईकांसोबत राहू नका, अन्यथा आयुष्यभर उपकाराच्या ओझ्याखाली राहावं लागेल.

3 / 5
चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीला कधी ना कधी शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्यांपासून दिलासा मिळतो. पण जेव्हा आर्थिक स्थिती येते तेव्हा तो नातेवाईकांचे दार ठोठावतो.

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीला कधी ना कधी शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्यांपासून दिलासा मिळतो. पण जेव्हा आर्थिक स्थिती येते तेव्हा तो नातेवाईकांचे दार ठोठावतो.

4 / 5
धनहीन झाल्यानंतर तुम्ही जीवनातील सर्व त्रास सहन करा. पण नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींची मदत घेऊ नका. जर तुम्ही जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून राहाल तर तुम्हाला आयुष्यभर त्यांचे ऋणी राहावे लागेल.

धनहीन झाल्यानंतर तुम्ही जीवनातील सर्व त्रास सहन करा. पण नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींची मदत घेऊ नका. जर तुम्ही जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून राहाल तर तुम्हाला आयुष्यभर त्यांचे ऋणी राहावे लागेल.

5 / 5
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.