AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: ही एक गोष्ट दानाच्या श्रेणीमध्ये मानली जाते सर्वोच्च, जो करतो दान तो कधीही होत नसतो गरीब 

आचार्य चाणाक्य याची नीति (Chanakya Niti) जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी सांगितलेले ज्ञान आजही उत्तम आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडते. आचार्य चाणाक्य (Acharya Chanakya) यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. दानाच्या बाबतीतही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 26, 2022 | 8:45 AM
Share
आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही  दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे. आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गाईशी केली आहे. आचार्य म्हणतात की, विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही. तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते.  विद्या एका आई सारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते.

आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे. आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गाईशी केली आहे. आचार्य म्हणतात की, विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही. तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते.  विद्या एका आई सारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते.

2 / 5
आचार्य चाणक्य सांगतात की, अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता. पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता. हे असे दान आहे, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते. हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते. वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो. म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की, अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता. पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता. हे असे दान आहे, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते. हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते. वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो. म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे.

3 / 5
आचार्य सांगतात की, इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता. म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांचे भले करा.

आचार्य सांगतात की, इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता. म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांचे भले करा.

4 / 5
मात्र, दान पात्र व्यक्तीलाच द्यावे, तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते. जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल. ज्याचे पोट आधीच भरले आहे, त्याला अन्नाची काय गरज आहे? ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे. ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे. अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल.

मात्र, दान पात्र व्यक्तीलाच द्यावे, तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते. जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल. ज्याचे पोट आधीच भरले आहे, त्याला अन्नाची काय गरज आहे? ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे. ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे. अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल.

5 / 5
Follow Us
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!