AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: ही एक गोष्ट दानाच्या श्रेणीमध्ये मानली जाते सर्वोच्च, जो करतो दान तो कधीही होत नसतो गरीब 

आचार्य चाणाक्य याची नीति (Chanakya Niti) जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी सांगितलेले ज्ञान आजही उत्तम आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडते. आचार्य चाणाक्य (Acharya Chanakya) यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. दानाच्या बाबतीतही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

| Updated on: Jul 26, 2022 | 8:45 AM
Share
आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही  दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे. आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गाईशी केली आहे. आचार्य म्हणतात की, विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही. तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते.  विद्या एका आई सारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते.

आचार्य चाणक्य यांनी जगातील सर्वोत्तम ज्ञान म्हणजेच ज्ञानाची देणगी मानली आहे. आचार्यांनी विद्येची तुलना कामधेनू गाईशी केली आहे. आचार्य म्हणतात की, विद्या ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च करता येत नाही. तुम्ही ते जितके वाटाल तितके ते वाढते.  विद्या एका आई सारखी असते जी आपल्या मुलांचे रक्षण करते.

2 / 5
आचार्य चाणक्य सांगतात की, अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता. पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता. हे असे दान आहे, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते. हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते. वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो. म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की, अन्नदान, वस्त्रदान किंवा जमीन दान केल्याने तुम्ही काही काळासाठी माणसाचे भले करू शकता. पण जर तुम्ही ज्ञानाचे दान केले तर कोणाचे तरी आयुष्य घडवता. हे असे दान आहे, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचे पुण्य शाश्वत असते. हे एखाद्या व्यक्तीला दर्जात्मक जीवन, संपत्ती इत्यादी सर्व काही प्रदान करते. वाईट काळातही योग्य मार्ग दाखवतो. म्हणून ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ आहे.

3 / 5
आचार्य सांगतात की, इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता. म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांचे भले करा.

आचार्य सांगतात की, इतर कोणत्याही गोष्टीचे दान करून तुम्ही केवळ एकाच व्यक्तीचे कल्याण करता, परंतु ज्ञानदान करून तुम्ही संपूर्ण समाजाचे कल्याण करता. म्हणून ज्ञान स्वतःकडे ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांचे भले करा.

4 / 5
मात्र, दान पात्र व्यक्तीलाच द्यावे, तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते. जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल. ज्याचे पोट आधीच भरले आहे, त्याला अन्नाची काय गरज आहे? ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे. ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे. अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल.

मात्र, दान पात्र व्यक्तीलाच द्यावे, तरच त्याचे मोल होते, असेही आचार्यांचे मत होते. जसे तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले तर ते त्याच्यासाठी ते मोलाचे असेल. ज्याचे पोट आधीच भरले आहे, त्याला अन्नाची काय गरज आहे? ज्ञानाच्या बाबतीतही असेच आहे. ज्याला खरोखरच शिकण्याची आवड आहे, ज्याच्यात शिक्षणाची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ज्ञान दिले पाहिजे. अशी व्यक्ती नेहमी त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करेल आणि कायम तुमचा आदर करेल.

5 / 5
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.