AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे 3 रहस्य कधीच कोणाला सांगू नका, अन्यथा मित्रही बनतील शत्रू

चाणक्य नीती मौर्य काळात जितकी महत्त्वपूर्ण आणि प्रासंगिक होती, तितकीच ती आजच्या काळातही लागू होते. आयुष्यातील या तीन महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही एखाद्याला सांगितल्या तर तुमच्या विश्वासाला तडा जाण्यास फार वेळ लागणार नाही, असं चाणक्य यांनी सांगितलंय.

| Updated on: Sep 09, 2025 | 12:26 PM
Share
आचार्य चाणक्य हे केवळ राजकारणाचे गाढे अभ्यासक नव्हते. तर ते दूरदृष्टी असलेले नीतिशास्त्रज्ञही होते. त्यांचे विचार, त्यांची धोरणे आजच्या काळातही दररोजच्या जीवनात लागू होतात.

आचार्य चाणक्य हे केवळ राजकारणाचे गाढे अभ्यासक नव्हते. तर ते दूरदृष्टी असलेले नीतिशास्त्रज्ञही होते. त्यांचे विचार, त्यांची धोरणे आजच्या काळातही दररोजच्या जीवनात लागू होतात.

1 / 5
अनेकदा आपण बोलण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीला सर्वकाही सांगून टाकतो. परंतु आयुष्यातील तीन गोष्टी कधीच कोणाला सांगू नयेत, असं चाणक्य म्हणाले होते. या गोष्टींमुळे समोरची व्यक्ती तुमचा सर्वांत चांगला मित्र असला तरी तो शत्रू बनू शकतो, असं ते म्हणाले.

अनेकदा आपण बोलण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीला सर्वकाही सांगून टाकतो. परंतु आयुष्यातील तीन गोष्टी कधीच कोणाला सांगू नयेत, असं चाणक्य म्हणाले होते. या गोष्टींमुळे समोरची व्यक्ती तुमचा सर्वांत चांगला मित्र असला तरी तो शत्रू बनू शकतो, असं ते म्हणाले.

2 / 5
चाणक्य नीतीनुसार, तुम्ही तुमचा पैसा कुठून येतो आणि किती येतो हे कधीही कोणालाही सांगू नये. कारण जेव्हा संपत्तीची खरी माहिती उघड होते, तेव्हा लोक तुलना करू लागतात. तिथूनच मत्सर, लोभ निर्माण होतो आणि कट रचले जातात. बऱ्याचदा यामुळे नातेवाईक आणि मित्रसुद्ध दुरावले जातात. त्यामुळे संपत्तीचा स्रोत आणि रक्कम नेहमी गुप्त ठेवा, असं चाणक्य म्हणाले.

चाणक्य नीतीनुसार, तुम्ही तुमचा पैसा कुठून येतो आणि किती येतो हे कधीही कोणालाही सांगू नये. कारण जेव्हा संपत्तीची खरी माहिती उघड होते, तेव्हा लोक तुलना करू लागतात. तिथूनच मत्सर, लोभ निर्माण होतो आणि कट रचले जातात. बऱ्याचदा यामुळे नातेवाईक आणि मित्रसुद्ध दुरावले जातात. त्यामुळे संपत्तीचा स्रोत आणि रक्कम नेहमी गुप्त ठेवा, असं चाणक्य म्हणाले.

3 / 5
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे काही क्षण येतात, जेव्हा त्याला कमकुवत किंवा अपमानित झाल्याचं जाणवतं. परंतु या क्षणांविषयी इतरांना सांगू नका, असं चाणक्य नीती म्हणते. तुम्ही तुमच्या आयुष्यातल कमकुवत क्षण इतरांची सहानुभूत मिळवण्यासाठी सांगाल, परंतु त्याच गोष्टीचा वापर कधी शस्त्र बनवून तुमच्याविरोधात केला जाईल, याची खात्री नाही. समोरची व्यक्ती मित्र असला तरी परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असं ते म्हणतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे काही क्षण येतात, जेव्हा त्याला कमकुवत किंवा अपमानित झाल्याचं जाणवतं. परंतु या क्षणांविषयी इतरांना सांगू नका, असं चाणक्य नीती म्हणते. तुम्ही तुमच्या आयुष्यातल कमकुवत क्षण इतरांची सहानुभूत मिळवण्यासाठी सांगाल, परंतु त्याच गोष्टीचा वापर कधी शस्त्र बनवून तुमच्याविरोधात केला जाईल, याची खात्री नाही. समोरची व्यक्ती मित्र असला तरी परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असं ते म्हणतात.

4 / 5
तिसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या भविष्यातील योजना, प्लॅन्स किंवा पुढचं पाऊल याविषयी कोणासमोर खुलासा करू नका. कारण त्यात अडथळे आणि अडचणी निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न होतील. जे लोक शांतपणे आपलं काम करतात, त्यांनाच यश मिळतं, असं चाणक्य सांगतात.

तिसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या भविष्यातील योजना, प्लॅन्स किंवा पुढचं पाऊल याविषयी कोणासमोर खुलासा करू नका. कारण त्यात अडथळे आणि अडचणी निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न होतील. जे लोक शांतपणे आपलं काम करतात, त्यांनाच यश मिळतं, असं चाणक्य सांगतात.

5 / 5
Follow Us
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.