AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandra Grahan 2025 : रविवारी भारतात दिसणार चंद्रग्रहण, या गोष्टींपासून राहा लांब, एक चूक केली तर…

ग्रहण चालू असताना तसेच ग्रहण संपल्यानंतरही काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहण चालू असताना संपत्तीविषयक, भावनात्मक कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. ग्रहण संपल्यावर लगेच अंघोळ करा.

| Updated on: Sep 06, 2025 | 9:46 PM
Share
भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. 7 सप्टेंबर रोजी म्हणजे रविवारी हे चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते. त्यामुळेच मन:शांती, घरातील सुख कायम राहण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. 7 सप्टेंबर रोजी म्हणजे रविवारी हे चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते. त्यामुळेच मन:शांती, घरातील सुख कायम राहण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

1 / 5
चंद्रग्रहण चालू होण्याआधी तुळशीचे पान पाण्यात टाकून ठेवा. जेवण, पाण्याला सुरक्षितपणे झाकून ठेवा. घरात देवाचा मंत्रजाप करा. यामुळे ग्रहणामुळे निर्माण होणारी नकारात्मक उर्जा नाहिशी होते. तसेच सकारात्मक उर्जा यायला सुरुवात होते.

चंद्रग्रहण चालू होण्याआधी तुळशीचे पान पाण्यात टाकून ठेवा. जेवण, पाण्याला सुरक्षितपणे झाकून ठेवा. घरात देवाचा मंत्रजाप करा. यामुळे ग्रहणामुळे निर्माण होणारी नकारात्मक उर्जा नाहिशी होते. तसेच सकारात्मक उर्जा यायला सुरुवात होते.

2 / 5
ग्रहण चालू असताना तसेच ग्रहण संपल्यानंतरही काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहण चालू असताना संपत्तीविषयक, भावनात्मक कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. ग्रहण संपल्यावर लगेच अंघोळ करा.

ग्रहण चालू असताना तसेच ग्रहण संपल्यानंतरही काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहण चालू असताना संपत्तीविषयक, भावनात्मक कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. ग्रहण संपल्यावर लगेच अंघोळ करा.

3 / 5
ग्रहण संपल्यानंतर गंगाजल शिंपडावे. ग्रहण संपल्यानंतर तीळ, तांदुळ, गूळ, कपडे दान करावे. यामुळे ग्रहणामुळे निर्माण झालेला दोष नाहीसा होतो. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात विशेष काळजी घ्या. कात्री, सुई अशा धारधार वस्तूंपासून दूर राहावे.

ग्रहण संपल्यानंतर गंगाजल शिंपडावे. ग्रहण संपल्यानंतर तीळ, तांदुळ, गूळ, कपडे दान करावे. यामुळे ग्रहणामुळे निर्माण झालेला दोष नाहीसा होतो. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात विशेष काळजी घ्या. कात्री, सुई अशा धारधार वस्तूंपासून दूर राहावे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा.
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर.
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा.
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा.
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा.
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात.
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती.
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?.
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान.