AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandra Grahan : सावधान! चंद्रग्रहणाच्या वेळी खाऊ नका या गोष्टी; आजारपणाला मिळेल आमंत्रण

चंद्रग्रहणाबाबत विविध धार्मिक श्रद्धा आणि आरोग्याशी संबंधित सूचना दिल्या जातात. यावेळी खाण्यापिण्याबाबत विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितलं जातं. यामागची कारणं काय आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ते जाणून घ्या..

| Updated on: Sep 07, 2025 | 3:18 PM
Share
ग्रहणकाळात पचनक्रिया कमकुवत होते. त्यामुळे या काळात खाल्ल्याने अपचन, गॅस, पोटदुखी आणि इतर पचनविषयक आजारांचा धोका वाढतो. या काळात तेलकट, पचण्यास जड आणि दुग्धजन्य पदार्थ खाणं सहसा टाळावेत, असं म्हटलं जातं. ग्रहणकाळात दूध, दही, चीज, मांसाहारी पदार्पण आणि शिजवलेल्या भाज्या खाऊ नयेत.

ग्रहणकाळात पचनक्रिया कमकुवत होते. त्यामुळे या काळात खाल्ल्याने अपचन, गॅस, पोटदुखी आणि इतर पचनविषयक आजारांचा धोका वाढतो. या काळात तेलकट, पचण्यास जड आणि दुग्धजन्य पदार्थ खाणं सहसा टाळावेत, असं म्हटलं जातं. ग्रहणकाळात दूध, दही, चीज, मांसाहारी पदार्पण आणि शिजवलेल्या भाज्या खाऊ नयेत.

1 / 5
ग्रहणकाळात खाण्या-पिण्याच्या गोष्टी दूषित होतात, ज्यामुळे पोट आणि शरीरातील इतर भागात इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. स्वच्छतेची काळजी न घेतल्यास बॅक्टेरिया किंवा व्हायरसने संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.

ग्रहणकाळात खाण्या-पिण्याच्या गोष्टी दूषित होतात, ज्यामुळे पोट आणि शरीरातील इतर भागात इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. स्वच्छतेची काळजी न घेतल्यास बॅक्टेरिया किंवा व्हायरसने संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.

2 / 5
ग्रहणकाळात शरीर कमकुवत होतं. अशा वेळी अस्वच्छ अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. यामुळे शरीर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते. ग्रहणकाळात आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं, असं आयुर्वेद विशेषज्ञ डॉ. राजेश सिंह सांगतात.

ग्रहणकाळात शरीर कमकुवत होतं. अशा वेळी अस्वच्छ अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. यामुळे शरीर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते. ग्रहणकाळात आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं, असं आयुर्वेद विशेषज्ञ डॉ. राजेश सिंह सांगतात.

3 / 5
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेश सिंह यांनी सांगितलं, चंद्रग्रहणादरम्यान लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती आणखी कमकुवत होते. अशा वेळी दूषित अन्न खाल्ल्याने लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आईवडिलांनी अशा वेळी विशेष काळजी घ्यायला हवी.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेश सिंह यांनी सांगितलं, चंद्रग्रहणादरम्यान लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती आणखी कमकुवत होते. अशा वेळी दूषित अन्न खाल्ल्याने लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आईवडिलांनी अशा वेळी विशेष काळजी घ्यायला हवी.

4 / 5
ग्रहणकाळात जेवणाचा शरीरावर अतिरिक्त परिणाम होतो. यामुळे अधिक झोप येते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे अधिक त्रासदायक ठरू शकतं. कारण त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ग्रहणकाळात जेवण पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

ग्रहणकाळात जेवणाचा शरीरावर अतिरिक्त परिणाम होतो. यामुळे अधिक झोप येते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे अधिक त्रासदायक ठरू शकतं. कारण त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ग्रहणकाळात जेवण पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी