AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | खऱ्या मित्राची व्याख्या काय? जाणून घ्या खरे मित्र कसे ओळखायचे?

आपल्या जीवनात बरचेसे असे मित्र असतात जे कामापुरते असतात. स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते विचारतही नाही. आचार्य चाणक्य यांनी खऱ्या बोगस मित्रांमधील फरक सांगितला आहे.

| Updated on: Apr 08, 2023 | 6:03 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणतंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही.  तसेच कोणत्याही कामातून मिळालेला अनुभव आयु्ष्यात यशस्वी होण्यात महत्तावाचा ठरतो. मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून खूप काही शिकता येते. तसेच इतरांनाही शिकवता येतं.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणतंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही. तसेच कोणत्याही कामातून मिळालेला अनुभव आयु्ष्यात यशस्वी होण्यात महत्तावाचा ठरतो. मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून खूप काही शिकता येते. तसेच इतरांनाही शिकवता येतं.

1 / 5
चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कठोर मेहनत करण्याची तयारी आणि क्षमता असते, ती व्यक्ती यशस्वी नक्की होते. काही वेळा यश मिळण्यास वेळ लागतो, मात्र ती व्यक्ती यशस्वी निश्चित होते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही.  आळशी व्यक्ती कधीच यशाची शिखरं पादक्रांत करु शकत नाही.

चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कठोर मेहनत करण्याची तयारी आणि क्षमता असते, ती व्यक्ती यशस्वी नक्की होते. काही वेळा यश मिळण्यास वेळ लागतो, मात्र ती व्यक्ती यशस्वी निश्चित होते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आळशी व्यक्ती कधीच यशाची शिखरं पादक्रांत करु शकत नाही.

2 / 5
चाणक्य यांच्युनुसार, व्यक्तीचं यश हे त्याच्या आत्मविश्वासावरही आधारित असते. ज्या व्यक्तीचा प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:वर नियंत्रण आणि दृढ आत्मविश्वास असतो, ती व्यक्ती यशस्वी होते. आत्मविश्वास असल्यास कधीही कोणत्याही कामात अपयश येत नाही.

चाणक्य यांच्युनुसार, व्यक्तीचं यश हे त्याच्या आत्मविश्वासावरही आधारित असते. ज्या व्यक्तीचा प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:वर नियंत्रण आणि दृढ आत्मविश्वास असतो, ती व्यक्ती यशस्वी होते. आत्मविश्वास असल्यास कधीही कोणत्याही कामात अपयश येत नाही.

3 / 5

chanakya

chanakya

4 / 5
चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात  प्रत्येकाला पैशाची गरज भासते.

चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज भासते.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.