AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | खऱ्या मित्राची व्याख्या काय? जाणून घ्या खरे मित्र कसे ओळखायचे?

आपल्या जीवनात बरचेसे असे मित्र असतात जे कामापुरते असतात. स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते विचारतही नाही. आचार्य चाणक्य यांनी खऱ्या बोगस मित्रांमधील फरक सांगितला आहे.

| Updated on: Apr 08, 2023 | 6:03 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणतंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही.  तसेच कोणत्याही कामातून मिळालेला अनुभव आयु्ष्यात यशस्वी होण्यात महत्तावाचा ठरतो. मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून खूप काही शिकता येते. तसेच इतरांनाही शिकवता येतं.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणतंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही. तसेच कोणत्याही कामातून मिळालेला अनुभव आयु्ष्यात यशस्वी होण्यात महत्तावाचा ठरतो. मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून खूप काही शिकता येते. तसेच इतरांनाही शिकवता येतं.

1 / 5
चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कठोर मेहनत करण्याची तयारी आणि क्षमता असते, ती व्यक्ती यशस्वी नक्की होते. काही वेळा यश मिळण्यास वेळ लागतो, मात्र ती व्यक्ती यशस्वी निश्चित होते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही.  आळशी व्यक्ती कधीच यशाची शिखरं पादक्रांत करु शकत नाही.

चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कठोर मेहनत करण्याची तयारी आणि क्षमता असते, ती व्यक्ती यशस्वी नक्की होते. काही वेळा यश मिळण्यास वेळ लागतो, मात्र ती व्यक्ती यशस्वी निश्चित होते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आळशी व्यक्ती कधीच यशाची शिखरं पादक्रांत करु शकत नाही.

2 / 5
चाणक्य यांच्युनुसार, व्यक्तीचं यश हे त्याच्या आत्मविश्वासावरही आधारित असते. ज्या व्यक्तीचा प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:वर नियंत्रण आणि दृढ आत्मविश्वास असतो, ती व्यक्ती यशस्वी होते. आत्मविश्वास असल्यास कधीही कोणत्याही कामात अपयश येत नाही.

चाणक्य यांच्युनुसार, व्यक्तीचं यश हे त्याच्या आत्मविश्वासावरही आधारित असते. ज्या व्यक्तीचा प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:वर नियंत्रण आणि दृढ आत्मविश्वास असतो, ती व्यक्ती यशस्वी होते. आत्मविश्वास असल्यास कधीही कोणत्याही कामात अपयश येत नाही.

3 / 5

chanakya

chanakya

4 / 5
चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात  प्रत्येकाला पैशाची गरज भासते.

चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज भासते.

5 / 5
Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.