AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | खऱ्या मित्राची व्याख्या काय? जाणून घ्या खरे मित्र कसे ओळखायचे?

आपल्या जीवनात बरचेसे असे मित्र असतात जे कामापुरते असतात. स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते विचारतही नाही. आचार्य चाणक्य यांनी खऱ्या बोगस मित्रांमधील फरक सांगितला आहे.

| Updated on: Apr 08, 2023 | 6:03 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणतंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही.  तसेच कोणत्याही कामातून मिळालेला अनुभव आयु्ष्यात यशस्वी होण्यात महत्तावाचा ठरतो. मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून खूप काही शिकता येते. तसेच इतरांनाही शिकवता येतं.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणतंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही. तसेच कोणत्याही कामातून मिळालेला अनुभव आयु्ष्यात यशस्वी होण्यात महत्तावाचा ठरतो. मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून खूप काही शिकता येते. तसेच इतरांनाही शिकवता येतं.

1 / 5
चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कठोर मेहनत करण्याची तयारी आणि क्षमता असते, ती व्यक्ती यशस्वी नक्की होते. काही वेळा यश मिळण्यास वेळ लागतो, मात्र ती व्यक्ती यशस्वी निश्चित होते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही.  आळशी व्यक्ती कधीच यशाची शिखरं पादक्रांत करु शकत नाही.

चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कठोर मेहनत करण्याची तयारी आणि क्षमता असते, ती व्यक्ती यशस्वी नक्की होते. काही वेळा यश मिळण्यास वेळ लागतो, मात्र ती व्यक्ती यशस्वी निश्चित होते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आळशी व्यक्ती कधीच यशाची शिखरं पादक्रांत करु शकत नाही.

2 / 5
चाणक्य यांच्युनुसार, व्यक्तीचं यश हे त्याच्या आत्मविश्वासावरही आधारित असते. ज्या व्यक्तीचा प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:वर नियंत्रण आणि दृढ आत्मविश्वास असतो, ती व्यक्ती यशस्वी होते. आत्मविश्वास असल्यास कधीही कोणत्याही कामात अपयश येत नाही.

चाणक्य यांच्युनुसार, व्यक्तीचं यश हे त्याच्या आत्मविश्वासावरही आधारित असते. ज्या व्यक्तीचा प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:वर नियंत्रण आणि दृढ आत्मविश्वास असतो, ती व्यक्ती यशस्वी होते. आत्मविश्वास असल्यास कधीही कोणत्याही कामात अपयश येत नाही.

3 / 5

chanakya

chanakya

4 / 5
चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात  प्रत्येकाला पैशाची गरज भासते.

चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज भासते.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.