AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणापेक्षा कमी नाहीत मराठे, ‘या’ 5 रहस्यमय किल्ल्यांना भेट द्या, जिथे आजही गुंजते वीर योद्धांच्या शौर्यगाथा

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी एक वेगळीच ऊर्जा संचारते. असंख्य संकटांचा सामना करत महाराज कधीच झुकले नाहीत. मुघलांकडून पराभवाची चव चाखणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आजही त्यांच्या शौर्याची कथा सांगतात. हे किल्ले दिसायला भव्य असल्याने ते रहस्यमय मानले जातात. अशात पाच किल्ल्यांची नावे जाणून घेऊया.

| Updated on: Feb 20, 2025 | 1:26 PM
Share
रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या काळातील सर्वात महत्वाचा किल्ला मानला जातो. महाराष्ट्रातील रायगडच्या महाड टेकडीवर हा किल्ला बांधला आहे, जिथे तुम्हाला सुंदर दऱ्यांचे मनमोहक दृश्य पाहता येते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यात झाला.

रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या काळातील सर्वात महत्वाचा किल्ला मानला जातो. महाराष्ट्रातील रायगडच्या महाड टेकडीवर हा किल्ला बांधला आहे, जिथे तुम्हाला सुंदर दऱ्यांचे मनमोहक दृश्य पाहता येते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यात झाला.

1 / 5
 शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला.  शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील पुणे येथील जुन्नर गावात आहे. या किल्ल्यात माता शिवाईचं मंदीर देखील आहे. त्यांच्या नावावरून महाराजांचं नाव ठेवण्यात आलं. किल्ल्यात अनेक गुहा आहेत, त्या आज बंद आहेत.

शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील पुणे येथील जुन्नर गावात आहे. या किल्ल्यात माता शिवाईचं मंदीर देखील आहे. त्यांच्या नावावरून महाराजांचं नाव ठेवण्यात आलं. किल्ल्यात अनेक गुहा आहेत, त्या आज बंद आहेत.

2 / 5
 सिंधुदुर्गचा भव्य किल्ला हा भारतातील सागरी किल्ल्यापैकी एक म्हणून ओळखला जातो. गडाच्या सभोवतालचे खडक प्राचीन काळी किल्ल्याचे संरक्षण करत असत.  किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन कोकण येथील कुडाळ आहे, जे  मालवण पासून 32 किमी अंतरावर आहे. हा किल्ला मुंबई ते गोवा रस्त्यावर आहे.

सिंधुदुर्गचा भव्य किल्ला हा भारतातील सागरी किल्ल्यापैकी एक म्हणून ओळखला जातो. गडाच्या सभोवतालचे खडक प्राचीन काळी किल्ल्याचे संरक्षण करत असत. किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन कोकण येथील कुडाळ आहे, जे मालवण पासून 32 किमी अंतरावर आहे. हा किल्ला मुंबई ते गोवा रस्त्यावर आहे.

3 / 5
 महाराष्ट्रातील सातारा येथील प्रतापगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा पुरावा मानला जातो. शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील वादासाठीही हा किल्ला प्रसिद्ध आहे, ज्यात शिवाजी महाराज विजयी झाले.

महाराष्ट्रातील सातारा येथील प्रतापगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा पुरावा मानला जातो. शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील वादासाठीही हा किल्ला प्रसिद्ध आहे, ज्यात शिवाजी महाराज विजयी झाले.

4 / 5
 लोहगड किल्ला मुंबई, गोवा आणि पुण्यातील लोकांसाठी खास ठिकाण आहे. या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा  खजिना ठेवल्याचं सांगितलं जातं. किल्ल्यात अनेक प्राचीन मंदिरं आहेत, त्यापैकी शिवमंदिर आणि हनुमान मंदिर प्रमुख मानले जातात.

लोहगड किल्ला मुंबई, गोवा आणि पुण्यातील लोकांसाठी खास ठिकाण आहे. या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा खजिना ठेवल्याचं सांगितलं जातं. किल्ल्यात अनेक प्राचीन मंदिरं आहेत, त्यापैकी शिवमंदिर आणि हनुमान मंदिर प्रमुख मानले जातात.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.