AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तवायफ महिलांचं कसं व्हायचं शिक्षण? ‘या’ 3 विषयांत दिलं जायचं प्राविण्य

भरतात तवायफ महिलांचा एक समृद्ध इतिहास आहे. तवायफ महिला कोठ्यावर बसून कला आणि संस्कृतीचं जतन करायच्या. शास्त्रीय नृत्यात तवायफ महिलांची पकड असायची... सांगायचं झालं तर, 'हीरामंडी' सीरिजमुळे तवायफ महिलांबद्दल जाणून घेण्यास अनेक जण पुढे येऊ लागले.

| Updated on: Aug 20, 2024 | 3:20 PM
Share
भारतात अनेक तफायफ महिलांचा इतिहास आहे. तर काही महिलांनी हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचं स्थान पक्क केलं. तवायफांचं आयुष्य कला, नृत्य, गायन शिक्षण आणि रियाज करणं या तीन गोष्टींभोवती फिरत असायचं.

भारतात अनेक तफायफ महिलांचा इतिहास आहे. तर काही महिलांनी हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचं स्थान पक्क केलं. तवायफांचं आयुष्य कला, नृत्य, गायन शिक्षण आणि रियाज करणं या तीन गोष्टींभोवती फिरत असायचं.

1 / 5
तवायफांच्या आयुष्यात कला, नृत्य, गायनाला महत्त्वाचं स्थान होतंच, पण शिक्षणासाठी देखील  महत्त्वपूर्ण स्थान होतं. लहाणपणी कोठ्यांवर येणाऱ्या मुलींना 3 विषयांमध्ये प्राविण्य दिलं जायचं.

तवायफांच्या आयुष्यात कला, नृत्य, गायनाला महत्त्वाचं स्थान होतंच, पण शिक्षणासाठी देखील महत्त्वपूर्ण स्थान होतं. लहाणपणी कोठ्यांवर येणाऱ्या मुलींना 3 विषयांमध्ये प्राविण्य दिलं जायचं.

2 / 5
नवीन आलेल्या मुलींनी विविध नृत्य शैली आणि गायनाचं शिक्षण दिलं जायचं. अनेक तास मुली नृत्य आणि गायनाचा रियाज करायचे. शिवाय मुलींना उर्दू शायरी देखील शिवली जायची.

नवीन आलेल्या मुलींनी विविध नृत्य शैली आणि गायनाचं शिक्षण दिलं जायचं. अनेक तास मुली नृत्य आणि गायनाचा रियाज करायचे. शिवाय मुलींना उर्दू शायरी देखील शिवली जायची.

3 / 5
तवायफांच्या आयुष्यात मुजरा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पहिला मुजरा झाल्यानंतर तवायफांवर बोली लावली जायची. त्यानंतर जो नवाब  सर्वात जास्त बोली लावेल त्याच्या सेवेत महिला दाखल असायची.

तवायफांच्या आयुष्यात मुजरा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पहिला मुजरा झाल्यानंतर तवायफांवर बोली लावली जायची. त्यानंतर जो नवाब सर्वात जास्त बोली लावेल त्याच्या सेवेत महिला दाखल असायची.

4 / 5
'हीरामंडी' मध्ये सीरिजमध्ये दिग्दर्शक संजय लिला भान्साळी यांनी तवायफांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. पण प्रत्येक तवायफ महिलेचं आयुष्य सारखं नव्हतं.

'हीरामंडी' मध्ये सीरिजमध्ये दिग्दर्शक संजय लिला भान्साळी यांनी तवायफांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. पण प्रत्येक तवायफ महिलेचं आयुष्य सारखं नव्हतं.

5 / 5
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.