AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तवायफ महिलांचं कसं व्हायचं शिक्षण? ‘या’ 3 विषयांत दिलं जायचं प्राविण्य

भरतात तवायफ महिलांचा एक समृद्ध इतिहास आहे. तवायफ महिला कोठ्यावर बसून कला आणि संस्कृतीचं जतन करायच्या. शास्त्रीय नृत्यात तवायफ महिलांची पकड असायची... सांगायचं झालं तर, 'हीरामंडी' सीरिजमुळे तवायफ महिलांबद्दल जाणून घेण्यास अनेक जण पुढे येऊ लागले.

| Updated on: Aug 20, 2024 | 3:20 PM
Share
भारतात अनेक तफायफ महिलांचा इतिहास आहे. तर काही महिलांनी हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचं स्थान पक्क केलं. तवायफांचं आयुष्य कला, नृत्य, गायन शिक्षण आणि रियाज करणं या तीन गोष्टींभोवती फिरत असायचं.

भारतात अनेक तफायफ महिलांचा इतिहास आहे. तर काही महिलांनी हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचं स्थान पक्क केलं. तवायफांचं आयुष्य कला, नृत्य, गायन शिक्षण आणि रियाज करणं या तीन गोष्टींभोवती फिरत असायचं.

1 / 5
तवायफांच्या आयुष्यात कला, नृत्य, गायनाला महत्त्वाचं स्थान होतंच, पण शिक्षणासाठी देखील  महत्त्वपूर्ण स्थान होतं. लहाणपणी कोठ्यांवर येणाऱ्या मुलींना 3 विषयांमध्ये प्राविण्य दिलं जायचं.

तवायफांच्या आयुष्यात कला, नृत्य, गायनाला महत्त्वाचं स्थान होतंच, पण शिक्षणासाठी देखील महत्त्वपूर्ण स्थान होतं. लहाणपणी कोठ्यांवर येणाऱ्या मुलींना 3 विषयांमध्ये प्राविण्य दिलं जायचं.

2 / 5
नवीन आलेल्या मुलींनी विविध नृत्य शैली आणि गायनाचं शिक्षण दिलं जायचं. अनेक तास मुली नृत्य आणि गायनाचा रियाज करायचे. शिवाय मुलींना उर्दू शायरी देखील शिवली जायची.

नवीन आलेल्या मुलींनी विविध नृत्य शैली आणि गायनाचं शिक्षण दिलं जायचं. अनेक तास मुली नृत्य आणि गायनाचा रियाज करायचे. शिवाय मुलींना उर्दू शायरी देखील शिवली जायची.

3 / 5
तवायफांच्या आयुष्यात मुजरा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पहिला मुजरा झाल्यानंतर तवायफांवर बोली लावली जायची. त्यानंतर जो नवाब  सर्वात जास्त बोली लावेल त्याच्या सेवेत महिला दाखल असायची.

तवायफांच्या आयुष्यात मुजरा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पहिला मुजरा झाल्यानंतर तवायफांवर बोली लावली जायची. त्यानंतर जो नवाब सर्वात जास्त बोली लावेल त्याच्या सेवेत महिला दाखल असायची.

4 / 5
'हीरामंडी' मध्ये सीरिजमध्ये दिग्दर्शक संजय लिला भान्साळी यांनी तवायफांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. पण प्रत्येक तवायफ महिलेचं आयुष्य सारखं नव्हतं.

'हीरामंडी' मध्ये सीरिजमध्ये दिग्दर्शक संजय लिला भान्साळी यांनी तवायफांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. पण प्रत्येक तवायफ महिलेचं आयुष्य सारखं नव्हतं.

5 / 5
Follow Us
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........