AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तवायफ महिलांचं कसं व्हायचं शिक्षण? ‘या’ 3 विषयांत दिलं जायचं प्राविण्य

भरतात तवायफ महिलांचा एक समृद्ध इतिहास आहे. तवायफ महिला कोठ्यावर बसून कला आणि संस्कृतीचं जतन करायच्या. शास्त्रीय नृत्यात तवायफ महिलांची पकड असायची... सांगायचं झालं तर, 'हीरामंडी' सीरिजमुळे तवायफ महिलांबद्दल जाणून घेण्यास अनेक जण पुढे येऊ लागले.

| Updated on: Aug 20, 2024 | 3:20 PM
Share
भारतात अनेक तफायफ महिलांचा इतिहास आहे. तर काही महिलांनी हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचं स्थान पक्क केलं. तवायफांचं आयुष्य कला, नृत्य, गायन शिक्षण आणि रियाज करणं या तीन गोष्टींभोवती फिरत असायचं.

भारतात अनेक तफायफ महिलांचा इतिहास आहे. तर काही महिलांनी हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचं स्थान पक्क केलं. तवायफांचं आयुष्य कला, नृत्य, गायन शिक्षण आणि रियाज करणं या तीन गोष्टींभोवती फिरत असायचं.

1 / 5
तवायफांच्या आयुष्यात कला, नृत्य, गायनाला महत्त्वाचं स्थान होतंच, पण शिक्षणासाठी देखील  महत्त्वपूर्ण स्थान होतं. लहाणपणी कोठ्यांवर येणाऱ्या मुलींना 3 विषयांमध्ये प्राविण्य दिलं जायचं.

तवायफांच्या आयुष्यात कला, नृत्य, गायनाला महत्त्वाचं स्थान होतंच, पण शिक्षणासाठी देखील महत्त्वपूर्ण स्थान होतं. लहाणपणी कोठ्यांवर येणाऱ्या मुलींना 3 विषयांमध्ये प्राविण्य दिलं जायचं.

2 / 5
नवीन आलेल्या मुलींनी विविध नृत्य शैली आणि गायनाचं शिक्षण दिलं जायचं. अनेक तास मुली नृत्य आणि गायनाचा रियाज करायचे. शिवाय मुलींना उर्दू शायरी देखील शिवली जायची.

नवीन आलेल्या मुलींनी विविध नृत्य शैली आणि गायनाचं शिक्षण दिलं जायचं. अनेक तास मुली नृत्य आणि गायनाचा रियाज करायचे. शिवाय मुलींना उर्दू शायरी देखील शिवली जायची.

3 / 5
तवायफांच्या आयुष्यात मुजरा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पहिला मुजरा झाल्यानंतर तवायफांवर बोली लावली जायची. त्यानंतर जो नवाब  सर्वात जास्त बोली लावेल त्याच्या सेवेत महिला दाखल असायची.

तवायफांच्या आयुष्यात मुजरा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पहिला मुजरा झाल्यानंतर तवायफांवर बोली लावली जायची. त्यानंतर जो नवाब सर्वात जास्त बोली लावेल त्याच्या सेवेत महिला दाखल असायची.

4 / 5
'हीरामंडी' मध्ये सीरिजमध्ये दिग्दर्शक संजय लिला भान्साळी यांनी तवायफांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. पण प्रत्येक तवायफ महिलेचं आयुष्य सारखं नव्हतं.

'हीरामंडी' मध्ये सीरिजमध्ये दिग्दर्शक संजय लिला भान्साळी यांनी तवायफांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. पण प्रत्येक तवायफ महिलेचं आयुष्य सारखं नव्हतं.

5 / 5
Follow Us
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!