AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम व्यक्त करणं होणार अजून सोप्पं! नवीन रोमँटिक गाणं ‘येशील तू’ प्रेक्षकांच्या भेटीला!

"बेहोष झाला बेभान वारा, करतो इशारा मोसम नवा, ओली नशा ही ओला किनार, ही आस वेडी माझ्या जिवा "... असे सुंदर शब्द असलेलं 'सप्तसूर म्युझिक'चं नवीन प्रेम गीत 'येशील तू' नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 02, 2021 | 1:14 PM
Share
"बेहोष झाला बेभान वारा, करतो इशारा मोसम नवा, ओली नशा ही ओला किनार, ही आस वेडी माझ्या जिवा "... असे सुंदर शब्द असलेलं 'सप्तसूर म्युझिक'चं नवीन प्रेम गीत 'येशील तू' नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

"बेहोष झाला बेभान वारा, करतो इशारा मोसम नवा, ओली नशा ही ओला किनार, ही आस वेडी माझ्या जिवा "... असे सुंदर शब्द असलेलं 'सप्तसूर म्युझिक'चं नवीन प्रेम गीत 'येशील तू' नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

1 / 5
प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना... या वाक्यासाठी हल्लीचच उदाहरण म्हणजे नव्या जोडीचं नवीन रोमँटिक गाणं 'येशील तू'.

प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना... या वाक्यासाठी हल्लीचच उदाहरण म्हणजे नव्या जोडीचं नवीन रोमँटिक गाणं 'येशील तू'.

2 / 5
अभिनेता सिद्धेश प्रभाकर आणि अभिनेत्री प्रज्ञा या मराठी मनोरंजन सृष्टीतील नव्या कलाकार जोडींच्या माध्यमातून 'येशील तू' गाण्यात प्रेम आणि मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली आहे.

अभिनेता सिद्धेश प्रभाकर आणि अभिनेत्री प्रज्ञा या मराठी मनोरंजन सृष्टीतील नव्या कलाकार जोडींच्या माध्यमातून 'येशील तू' गाण्यात प्रेम आणि मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली आहे.

3 / 5
सप्तसूर म्युझिक आणि आनंदी इंटरप्राईजेस निर्मित 'येशील तू' हे गाणं आशिष जोशी आणि अबोली गिऱ्हे यांनी गायले आहे, गाण्याचे बोल अंबरीश देशपांडे यांनी लिहिले आहे आणि आदित्य बर्वे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. अमोल भावे हे गाण्याचे दिग्दर्शक आहेत तर आनंदी भावे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

सप्तसूर म्युझिक आणि आनंदी इंटरप्राईजेस निर्मित 'येशील तू' हे गाणं आशिष जोशी आणि अबोली गिऱ्हे यांनी गायले आहे, गाण्याचे बोल अंबरीश देशपांडे यांनी लिहिले आहे आणि आदित्य बर्वे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. अमोल भावे हे गाण्याचे दिग्दर्शक आहेत तर आनंदी भावे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

4 / 5
 'येशील तू' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

'येशील तू' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

5 / 5
Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?