AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद? नात्यामध्ये दरार आल्याच्या चर्चांना उधाण, जाणून घ्या सत्य

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे कायमच चर्चेत असतात. यावेळी हे दोघे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर युजर्स जोरदार चर्चा करत आहेत. 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले आहे.

| Updated on: Apr 06, 2023 | 4:04 PM
Share
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला पोहचली होती. यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत मुलगी आराध्या देखील होती.

बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला पोहचली होती. यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत मुलगी आराध्या देखील होती.

1 / 5
आराध्या आणि ऐश्वर्या राय यांनी मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. मात्र, यावेळी अभिषेक बच्चन हा दिसला नाही. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाले. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट यांचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले.

आराध्या आणि ऐश्वर्या राय यांनी मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. मात्र, यावेळी अभिषेक बच्चन हा दिसला नाही. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाले. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट यांचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले.

2 / 5
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद? नात्यामध्ये दरार आल्याच्या चर्चांना उधाण, जाणून घ्या सत्य

3 / 5
एका युजर्सने कमेंट करत म्हटले की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये सर्वकाही ठिक नाहीये. दुसऱ्याने लिहिले की, यांचा घटस्फोट होत आहे का?, अनेकांनी यांचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे.

एका युजर्सने कमेंट करत म्हटले की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये सर्वकाही ठिक नाहीये. दुसऱ्याने लिहिले की, यांचा घटस्फोट होत आहे का?, अनेकांनी यांचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे.

4 / 5
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद? नात्यामध्ये दरार आल्याच्या चर्चांना उधाण, जाणून घ्या सत्य

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.