AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नासाठी बच्चन कुटुंबियांनी मोजले कोट्यवधी रुपये, आकडा जाणून व्हाल थक्क

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात वेगळे पोहोचल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. लहान मुलाच्या लग्नात अंबानींनी कोट्यवधी रुपये खर्च केलेत. तर ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नात देखील कोट्यवधी रुपये खर्च झाले होते.

| Updated on: Jul 14, 2024 | 9:00 PM
Share
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न 2007 मध्ये मोजक्याच पाहुण्यांमध्ये झाले होतं. दोघांना आता 12 वर्षांची मुलगी आराध्या देखील आहे. आजही चाहत्यांमध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाची चर्चा रंगलेली असते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न 2007 मध्ये मोजक्याच पाहुण्यांमध्ये झाले होतं. दोघांना आता 12 वर्षांची मुलगी आराध्या देखील आहे. आजही चाहत्यांमध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाची चर्चा रंगलेली असते.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नासाठी तब्बल 7 ते  8 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. एवढंच नाही तर, लग्नात ऐश्वर्या हिने नेसलेल्या साडीची किंमत तेव्हा 75 लाख रुपये होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नासाठी तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. एवढंच नाही तर, लग्नात ऐश्वर्या हिने नेसलेल्या साडीची किंमत तेव्हा 75 लाख रुपये होती.

2 / 5
अभिषेक याने 2007 मध्ये न्यूयॉर्क येथील अपार्टमेंट मधील बालकनीतून ऐश्वर्या हिला लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा दोघांनी एकत्र असल्याची अधिकृत घोषणा केली होती.

अभिषेक याने 2007 मध्ये न्यूयॉर्क येथील अपार्टमेंट मधील बालकनीतून ऐश्वर्या हिला लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा दोघांनी एकत्र असल्याची अधिकृत घोषणा केली होती.

3 / 5
एककाळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या - अभिषेक यांच्या नात्याची चर्चा होती. आजही ऐश्वर्या - अभिषेक कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

एककाळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या - अभिषेक यांच्या नात्याची चर्चा होती. आजही ऐश्वर्या - अभिषेक कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या - अभिषेक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अंबानींच्या लग्नात देखील दोघे वेगळे पोहोचले. ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत न आल्यामुळे अभिषेक याला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या - अभिषेक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अंबानींच्या लग्नात देखील दोघे वेगळे पोहोचले. ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत न आल्यामुळे अभिषेक याला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.