AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CMचा मुलगा, 14व्या वर्षी अभिनयाला सुरुवात! 110 सिनेमांमध्ये काम करत केला वर्ल्ड रेकॉर्ड

एक अभिनेता असा आहे ज्याचे वडील हे मुख्यमंत्री होते. त्याने वयाच्या 14व्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. आज त्याने 110 सिनेमांमध्ये काम करत वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. ओळखलेत का या अभिनेत्याला?

| Updated on: Dec 04, 2025 | 1:02 PM
Share
फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आले आणि गेले देखील. काहींनी चांगले नाव कमावले आणि रातोरात स्टार बनले. पण काही कलाकार असेही आहेत त्यांचे आई-वडील हे राजकीय वर्तुळातील आहेत आणि त्यांनी नावही कमावले आहे. त्यामधील एक अभिनेता आज सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याने 110 सिनेमांमध्ये काम करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता हा अभिनेता कोण आहे? चला जाणून घेऊया....

फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आले आणि गेले देखील. काहींनी चांगले नाव कमावले आणि रातोरात स्टार बनले. पण काही कलाकार असेही आहेत त्यांचे आई-वडील हे राजकीय वर्तुळातील आहेत आणि त्यांनी नावही कमावले आहे. त्यामधील एक अभिनेता आज सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याने 110 सिनेमांमध्ये काम करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता हा अभिनेता कोण आहे? चला जाणून घेऊया....

1 / 5
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत या अभिनेत्याने 50 वर्षांच्या करिअरमध्ये मुख्य अभिनेत्याशिवाय कोणतीही भूमिका साकारलेली नाही. त्याने 110 चित्रपटांमध्ये काम केले आहे. हा रेकॉर्ड करणारा अभिनेता आंध्र प्रदेशचा सुपरस्टार आणि मुख्यमंत्री एन.टी. रामा राव यांचे पुत्र, नंदमुरी बाळकृष्ण आहेत.

आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत या अभिनेत्याने 50 वर्षांच्या करिअरमध्ये मुख्य अभिनेत्याशिवाय कोणतीही भूमिका साकारलेली नाही. त्याने 110 चित्रपटांमध्ये काम केले आहे. हा रेकॉर्ड करणारा अभिनेता आंध्र प्रदेशचा सुपरस्टार आणि मुख्यमंत्री एन.टी. रामा राव यांचे पुत्र, नंदमुरी बाळकृष्ण आहेत.

2 / 5
1974मध्ये नंदमुरी यांनी अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी टाटम्मा कला या चित्रपटात काम केले. 1980 पासून नंदमुरी हे काम करत आहेत. त्यांनी 109 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा हिट ठरत गेला. नंदमुरी हे बालैया या नावाने ओळखले जातात. वयाच्या 65व्या वर्षी देखील ते मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहेत.

1974मध्ये नंदमुरी यांनी अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी टाटम्मा कला या चित्रपटात काम केले. 1980 पासून नंदमुरी हे काम करत आहेत. त्यांनी 109 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा हिट ठरत गेला. नंदमुरी हे बालैया या नावाने ओळखले जातात. वयाच्या 65व्या वर्षी देखील ते मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहेत.

3 / 5
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नंदमुरी यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायाला सुरुवात केली. जेव्हा एनटीआर मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचले होते. नंदमुरी यांनी प्रत्येकवेळी केवळ मुख्य भूमिकांना प्राधान्य दिले.  ते गेली 50 वर्षे हिरोची मुख्य भूमिका साकारत आहेत. आता त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नंदमुरी यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायाला सुरुवात केली. जेव्हा एनटीआर मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचले होते. नंदमुरी यांनी प्रत्येकवेळी केवळ मुख्य भूमिकांना प्राधान्य दिले. ते गेली 50 वर्षे हिरोची मुख्य भूमिका साकारत आहेत. आता त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला आहे.

4 / 5
काही दिवसातच त्यांचा 110वा सिनेमा अखंडा २ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते चेन्नई पोहोचले आहेत. त्यावेळी ते म्हणाले, मद्रास माझी जन्मभूमी आहे. तेलंगणा माझी कर्मभूमी आहे. आंध्र माझा आत्मा आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला 50 वर्षे झाली आहेत. आजही मी मुख्य अभिनेता म्हणून काम करत आहे. आता एकापाठोपाठ एक चार हिट सिनेमे दिले.

काही दिवसातच त्यांचा 110वा सिनेमा अखंडा २ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते चेन्नई पोहोचले आहेत. त्यावेळी ते म्हणाले, मद्रास माझी जन्मभूमी आहे. तेलंगणा माझी कर्मभूमी आहे. आंध्र माझा आत्मा आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला 50 वर्षे झाली आहेत. आजही मी मुख्य अभिनेता म्हणून काम करत आहे. आता एकापाठोपाठ एक चार हिट सिनेमे दिले.

5 / 5
Follow Us
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.