AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School Closed Tomorrow : मुंबई, उपनगरातल्या शाळांना सुट्टी, गाव-खेड्यातल्या शाळांचं काय होणार? मोठी अपडेट समोर!

Maharashtra School Closed Tomorrow : मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर आता गावखेड्यातील शाळांचं काय होणार? या शाळा चालूच राहणार का? असे विचारले जात आहे.

| Updated on: Aug 18, 2025 | 8:00 PM
Share
सध्या मुंबई, कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यात तर लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबईतही रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. हीच बाब लक्षात घेताना अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

सध्या मुंबई, कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यात तर लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबईतही रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. हीच बाब लक्षात घेताना अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

1 / 5
मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर आता गावखेड्यातील शाळांचं काय होणार? या शाळा चालूच राहणार का? असे विचारले जात आहे.

मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर आता गावखेड्यातील शाळांचं काय होणार? या शाळा चालूच राहणार का? असे विचारले जात आहे.

2 / 5
पालक, विद्यार्थ्यांत पसरलेल्या याच संभ्रमामाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे पाकल तसेच विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी सुट्टीबाबत निर्णय घ्यावा, असे भुसे यांनी सांगितले आहे.

पालक, विद्यार्थ्यांत पसरलेल्या याच संभ्रमामाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे पाकल तसेच विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी सुट्टीबाबत निर्णय घ्यावा, असे भुसे यांनी सांगितले आहे.

3 / 5
स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी तसेच वेळप्रसंगी मुख्याध्यापकांनी शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे दादा भुसे यांनी सांगितले आहे. आगामी काळात पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, असे भुसे यांनी सांगितले आहे.

स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी तसेच वेळप्रसंगी मुख्याध्यापकांनी शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे दादा भुसे यांनी सांगितले आहे. आगामी काळात पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, असे भुसे यांनी सांगितले आहे.

4 / 5
दरम्यान, सध्या पालघर जिल्हा, ठाणे पालिका हद्द, कल्याण डोंबिवली पालिका हद्द, मुंबई, मीरा-भाईंदर पालिका हद्दीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या पालघर जिल्हा, ठाणे पालिका हद्द, कल्याण डोंबिवली पालिका हद्द, मुंबई, मीरा-भाईंदर पालिका हद्दीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.