AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School Closed Tomorrow : मुंबई, उपनगरातल्या शाळांना सुट्टी, गाव-खेड्यातल्या शाळांचं काय होणार? मोठी अपडेट समोर!

Maharashtra School Closed Tomorrow : मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर आता गावखेड्यातील शाळांचं काय होणार? या शाळा चालूच राहणार का? असे विचारले जात आहे.

| Updated on: Aug 18, 2025 | 8:00 PM
Share
सध्या मुंबई, कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यात तर लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबईतही रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. हीच बाब लक्षात घेताना अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

सध्या मुंबई, कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यात तर लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबईतही रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. हीच बाब लक्षात घेताना अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

1 / 5
मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर आता गावखेड्यातील शाळांचं काय होणार? या शाळा चालूच राहणार का? असे विचारले जात आहे.

मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर आता गावखेड्यातील शाळांचं काय होणार? या शाळा चालूच राहणार का? असे विचारले जात आहे.

2 / 5
पालक, विद्यार्थ्यांत पसरलेल्या याच संभ्रमामाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे पाकल तसेच विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी सुट्टीबाबत निर्णय घ्यावा, असे भुसे यांनी सांगितले आहे.

पालक, विद्यार्थ्यांत पसरलेल्या याच संभ्रमामाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे पाकल तसेच विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी सुट्टीबाबत निर्णय घ्यावा, असे भुसे यांनी सांगितले आहे.

3 / 5
स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी तसेच वेळप्रसंगी मुख्याध्यापकांनी शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे दादा भुसे यांनी सांगितले आहे. आगामी काळात पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, असे भुसे यांनी सांगितले आहे.

स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी तसेच वेळप्रसंगी मुख्याध्यापकांनी शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे दादा भुसे यांनी सांगितले आहे. आगामी काळात पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, असे भुसे यांनी सांगितले आहे.

4 / 5
दरम्यान, सध्या पालघर जिल्हा, ठाणे पालिका हद्द, कल्याण डोंबिवली पालिका हद्द, मुंबई, मीरा-भाईंदर पालिका हद्दीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या पालघर जिल्हा, ठाणे पालिका हद्द, कल्याण डोंबिवली पालिका हद्द, मुंबई, मीरा-भाईंदर पालिका हद्दीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

5 / 5
Follow Us
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.