महाराष्ट्र पाऊस
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती काय आहे, कुठे किती पाऊस पडला आणि पावसामुळे कुठे किती नुकसान झालं, यासंदर्भातील सविस्तर माहिती इथे जाणून घ्या.
कर्जमाफीची आनंदवार्ता, दुसर्या यादीत इतक्या शेतकर्यांना लाभ, आकडाच समोर आला, पण ही अट पूर्ण करणार्यांनाच फायदा मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. राज्यातील 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केली होती. आता दुसऱ्या यादीत इतक्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. त्यांनी कर्जमाफीसाठीची अट काय असेल हे पण स्पष्ट केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 28, 2026
- 12:28 pm
Mumbai Rains: मुंबईकरांसाठी आनंदवार्ता, पाण्याची मिटली चिंता, सात तलावात आता इतका पाणीसाठा
Mumbai Dam Water Level: मुंबईकरांसाठी आनंदवार्ता आहे. अल निनोमुळे पावसाची तूट होईल आणि पाणी कपातीचे संकट ओढवले असा अंदाज होता. या अंदाजावर पावसानेच पाणी फेरले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलाव मुसळधार पावसाने सुखावली आहेत. आजही हवामान खात्याने मुंबईसह परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 24, 2026
- 9:27 am
Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा मोठा इशारा
महाराष्ट्रात जुलैच्या मध्यापर्यंत अपुरा पाऊस असला तरी, आता मान्सूनने परतण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने आज अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, मुंबई-कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला गती मिळाली आहे. मात्र, मोठ्या पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
- manasi mande
- Updated on: Jul 18, 2026
- 7:47 am
मोठी आनंदवार्ता! दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा, कसा मिळणार निधी, कसा फायदा होणार?
Chandrashekhar Bawankule on Re Sowing: दुबार पेरणीचे संकट असलेल्या शेतकर्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता दुबार पेरणीसाठीच्या खर्चासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची मोठी घोषणा केली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 14, 2026
- 3:51 pm
मोठी चिंता! मराठवाड्यात खरीप पेरणीचा वेग मंदावला, पावसाच्या खंडामुळे शेतकरी संकटात, कुठे किती टक्का?
Kharip Sowing Down in Marathwada : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. पावसाच्या खंडामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पेरणीच झालेली नसल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 14, 2026
- 2:59 pm
Maharashtra News LIVE : नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द
Maharashtra News LIVE : गेल्या दोन आठवड्यापासून दमदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने जराशी उसंत घेतली आहे. पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 10, 2026
- 8:34 pm
Rain: भिजपावसातही शेताचे होते डबके? कुजतात पिके? मग हा उपाय कराच
Waterlogged in farm During Heavy Rain: दोन तासाच्या रिमझिम पावसाने अथवा भिजपावसाने जर शेतात पाणी साचत असेल तर मग सावध व्हा. कारण असे प्रकार वारंवार घडत असेल तर पिक वाया जाईलच. पण तुमची मेहनत आणि कष्टाचा पैसाही वाया जातो. काय कराल उपाय?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 9, 2026
- 5:45 pm
शेतकऱ्यांना कंपन्यांनी फसवलं! पेरणी करूनही काहीच नाही उगवलं…अकोल्यात दुबार पेरणीचं मोठं संकट… मायबाप सरकार कारवाई करणार का?
Bogus Seeds Farmers: अकोला जिल्ह्यात सोयाबीन, तूर आणि कपाशी पेरलं पण साधा अंकूरही फुटला नाही. बियाणं बोगस असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभे ठाकले आहे. कंपन्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
- Reporter Ganesh Sonone
- Updated on: Jul 8, 2026
- 3:22 pm
मुंबईकरांसाठी पहिलो गोड बातमी… चिंतेचे ढग दूर, विहार तलाव ओसंडून वाहतोय
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईची चिंता आता दूर झाली आहे, कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव आज रात्री ९ वाजता पूर्ण भरून ओसंडून वाहत आहे. जोरदार पावसामुळे हे शक्य झाले असून, मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- manasi mande
- Updated on: Jul 7, 2026
- 11:09 pm
नाशिकमध्ये पावसाचं तांडव! गोदावरी खवळली, रात्रीच्या अंधारात थरार.. इतक्या लोकांना काढले सुरक्षित बाहेर…नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Nashik Heavy Rain: नाशिकमध्ये पावसाचे तांडव सुरू आहे. त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात ढगफुटसदृश्य पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीला पुराचा धोका ओळखून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काय आहे मोठी अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 7, 2026
- 8:53 am
तीन-चार दिवसात तीन तासही झोपलो नाही; अतिवृष्टीचा गिरीश महाजन यांनाही फटका
राज्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असताना, मंत्री गिरीश महाजन यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते केवळ तीन तास झोपले असून, पूरग्रस्त भागांना भेटी देत आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले.
- Reporter Shailesh Purohit
- Updated on: Jul 6, 2026
- 11:34 pm
Maharashtra News LIVE : पुणे – हडपसर परिसरात रस्त्यांवर भले मोठे खड्डे, टेम्पोला अपघात
Maharashtra News LIVE : राज्यासह मुंबईत व उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून भुयारी मार्गात पाणी साचण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स, तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
- manasi mande
- Updated on: Jul 5, 2026
- 11:25 am