AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | प्रदूषण वाढतंय… आरोग्य सांभाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा!

दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातील विविध राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या समस्येनं डोकं वर काढलं आहे.

Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Oct 30, 2020 | 4:23 PM
Share
दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातील विविध राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या समस्येनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना हवेतील प्रदूषणामुळे श्वसनविकारांसह विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे फुफ्फुसांशी संबंधित आजार उद्भवत असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया अशा काही पदार्थांविषयची माहिती....

दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातील विविध राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या समस्येनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना हवेतील प्रदूषणामुळे श्वसनविकारांसह विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे फुफ्फुसांशी संबंधित आजार उद्भवत असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया अशा काही पदार्थांविषयची माहिती....

1 / 8
गूळ : वायू प्रदूषणापासून बचावासाठी गूळ सर्वाधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुमच्या आहारात गुळाचा समावेश करा. गुळात काही अँटीअॅलर्जिक गुणं असतात. त्यामुळे गूळ दम्याच्या रोग्यांसाठी फायदेशीर आहे. गुळात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचा स्तर सामान्य राहातो आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. गूळ खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते, त्याशिवाय, खोकला-सर्दीसारखे आजारही बरे होतात.

गूळ : वायू प्रदूषणापासून बचावासाठी गूळ सर्वाधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुमच्या आहारात गुळाचा समावेश करा. गुळात काही अँटीअॅलर्जिक गुणं असतात. त्यामुळे गूळ दम्याच्या रोग्यांसाठी फायदेशीर आहे. गुळात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचा स्तर सामान्य राहातो आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. गूळ खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते, त्याशिवाय, खोकला-सर्दीसारखे आजारही बरे होतात.

2 / 8
ऑलिव्ह ऑईल : ऑलिव्ह ऑईलमध्ये विटामिन-ई असतं, ज्यामुळे फुफ्फुसांची समस्या दूर होते आणि त्याचे कार्य सुधारते. ऑलिव्ह ऑईलमध्ये असणाऱ्या फॅटी अॅसिडमुळे शरीरावरील सूज कमी होते. तसेच, प्रदूषणामुळे होणाऱ्या कार्डियोव्हॅस्क्यूलर हार्ट डिसीजची समस्याही दूर होते.

ऑलिव्ह ऑईल : ऑलिव्ह ऑईलमध्ये विटामिन-ई असतं, ज्यामुळे फुफ्फुसांची समस्या दूर होते आणि त्याचे कार्य सुधारते. ऑलिव्ह ऑईलमध्ये असणाऱ्या फॅटी अॅसिडमुळे शरीरावरील सूज कमी होते. तसेच, प्रदूषणामुळे होणाऱ्या कार्डियोव्हॅस्क्यूलर हार्ट डिसीजची समस्याही दूर होते.

3 / 8
हर्बल टी : वजन कमी करण्यापासून ते निरोगी राहण्यापर्यंत हर्बल टीचे अनेक फायदे आहेत. यामधील अँटीऑक्सिडेंट्स शरीरातील टॉक्सिंसला बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्याशिवाय, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या अॅलर्जीपासूनही बचाव करते. तुम्ही घरीच तुळशी, आलं आणि लिंबूच्या रसाचा वापर करुन हर्बल-टी बनवू शकता.

हर्बल टी : वजन कमी करण्यापासून ते निरोगी राहण्यापर्यंत हर्बल टीचे अनेक फायदे आहेत. यामधील अँटीऑक्सिडेंट्स शरीरातील टॉक्सिंसला बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्याशिवाय, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या अॅलर्जीपासूनही बचाव करते. तुम्ही घरीच तुळशी, आलं आणि लिंबूच्या रसाचा वापर करुन हर्बल-टी बनवू शकता.

4 / 8
जवस : जवसामध्ये मोठ्या प्रमाणात फाईटोईस्ट्रोजन्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. फाईटोईस्ट्रोजन्समध्ये काही अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे दमा आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या अॅलर्जीपासून सुरक्षा करतात. प्रदूषणापासून सुरक्षा करण्यासाठी जवस सर्वाधिक फायदेशीर ठरते.

जवस : जवसामध्ये मोठ्या प्रमाणात फाईटोईस्ट्रोजन्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. फाईटोईस्ट्रोजन्समध्ये काही अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे दमा आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या अॅलर्जीपासून सुरक्षा करतात. प्रदूषणापासून सुरक्षा करण्यासाठी जवस सर्वाधिक फायदेशीर ठरते.

5 / 8
टोमॅटो

टोमॅटो

6 / 8
पाणी : श्वासाद्वारे शरीरात पोहोचणाऱ्या विषाला बोहेर काढण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसभरात 4 लिटर पाणी प्यायला हवं. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन लेव्हल नियंत्रणात राहील.

पाणी : श्वासाद्वारे शरीरात पोहोचणाऱ्या विषाला बोहेर काढण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसभरात 4 लिटर पाणी प्यायला हवं. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन लेव्हल नियंत्रणात राहील.

7 / 8
खोकला, घश्यातील खवखव दूर करेल लसूण, जाणून घ्या याचे लाभदायी फायदे

खोकला, घश्यातील खवखव दूर करेल लसूण, जाणून घ्या याचे लाभदायी फायदे

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...