देशाच्या राजधानीत पाणीबाणी, थेंब-थेंब पाणीही दिल्लीकरांसाठी महाग, नेमके काय घडले?
Delhi water crisis: राजधानी दिल्लीत पाण्याच्या प्रश्न तापला आहे. दिल्लीकर आता पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेले आहे. कारण हिमाचल प्रदेश सरकारने दिल्लीसाठी 137 क्युसेक पाणी सोडू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी स्पष्ट सांगितले आहे. हिमाचल सरकारने दिल्लीला पाणी देण्यासाठी पुरेसे अतिरिक्त पाणी नसल्याचे म्हटले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
केसांना कांद्याचा रस लावल्याने काय फायदा होतो ?
रिचार्ज एकाचा आणि फायदा तिघांना, या फॅमिली प्लानचे भन्नाट लाभ
एका महिन्यात TMKOC मधून किती कमावतात बबीताजी
Jio चा 48 रुपयांचा रिचार्ज, मिळतील खूप सारे गेम आणि डेटा...
रात्री डास झोपू देत नाहीत? हे उपाय करा
महाराष्ट्राची नवीन नॅशनल क्रश, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहूनच सर्व घायाळ