देशाच्या राजधानीत पाणीबाणी, थेंब-थेंब पाणीही दिल्लीकरांसाठी महाग, नेमके काय घडले?
Delhi water crisis: राजधानी दिल्लीत पाण्याच्या प्रश्न तापला आहे. दिल्लीकर आता पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेले आहे. कारण हिमाचल प्रदेश सरकारने दिल्लीसाठी 137 क्युसेक पाणी सोडू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी स्पष्ट सांगितले आहे. हिमाचल सरकारने दिल्लीला पाणी देण्यासाठी पुरेसे अतिरिक्त पाणी नसल्याचे म्हटले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आई गं किती सुंदर..., नुसत्या अदा.., फोटोमधील अभिनेत्री कोण?
सौंदर्य असं की.., मराठी अभिनेत्रीचा नवीन लुक चर्चेत
या फळ-भाज्यांनी त्वचा होईल तुकतूकीत, चाळीशीतही दिसाल तिशीचे..
सौंदर्य क्वीन, फोटोमधील अभिनेत्रीच्या लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
लाखो चाहत्यांना वेड लावणारी लाल साडीमधील ही अभिनेत्री कोण?
Airtel चा हा प्लान देतोय संपूर्ण महिन्याचा अनलिमिटेड डेटा, किंमत किती ?