AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी मुंबई ही ७ बेटांपासून तयार झाली होती. मुंबईतील खाडी आणि दलदलीत भराव टाकून आजची मुंबई तयार करण्यात आली. मुंबईत फोर्ट भागात ब्रिटीशांचा किल्ला होता, आजही या किल्ल्याचे अवशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या जवळ असलेल्या सेंट जॉर्जेस हॉस्पिटलच्या मागे आहेत.तेव्हाची मुंबई कशी होती हे पाहूयात...

| Updated on: Jul 17, 2026 | 8:21 PM
Share
ब्रिटीशकाळात मुंबई हे बेट पोर्तुगिजांनी ब्रिटनचे राजपूत्राला लग्नाची भेट ( हुंडा ) म्हणून दिले होते. साल १६६१ मध्ये ब्रिटनचा राजा 'दुसरा चार्ल्स' (King Charles II) आणि पोर्तुगीज राजकन्या 'कॅथरीन ऑफ ब्रागांझा' (Catherine of Braganza) यांचा विवाह झाला होता.

ब्रिटीशकाळात मुंबई हे बेट पोर्तुगिजांनी ब्रिटनचे राजपूत्राला लग्नाची भेट ( हुंडा ) म्हणून दिले होते. साल १६६१ मध्ये ब्रिटनचा राजा 'दुसरा चार्ल्स' (King Charles II) आणि पोर्तुगीज राजकन्या 'कॅथरीन ऑफ ब्रागांझा' (Catherine of Braganza) यांचा विवाह झाला होता.

1 / 5
पोर्तुगिज राजकन्येच्या लग्नात पोर्तुगीज सरकारने मुंबईची ७ बेटे ब्रिटनच्या राजाला हुंडा (Dowry) म्हणून भेट दिली.

पोर्तुगिज राजकन्येच्या लग्नात पोर्तुगीज सरकारने मुंबईची ७ बेटे ब्रिटनच्या राजाला हुंडा (Dowry) म्हणून भेट दिली.

2 / 5
त्यावेळेची मुंबई ही दलदलीची आणि मलेरिया आजारने ग्रस्त होते. राजा चार्ल्स दुसरा याला मुंबईत राज्यकारभार करणे कठीण वाटले.त्याने २७ मार्च १६६८ रोजी हे बेट 'ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला' वार्षिक १० पौंड भाड्याने दिले.

त्यावेळेची मुंबई ही दलदलीची आणि मलेरिया आजारने ग्रस्त होते. राजा चार्ल्स दुसरा याला मुंबईत राज्यकारभार करणे कठीण वाटले.त्याने २७ मार्च १६६८ रोजी हे बेट 'ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला' वार्षिक १० पौंड भाड्याने दिले.

3 / 5
ईस्ट इंडिया कंपनी या बेटाचे महत्व ओळखले आणि सुरत येथून आपले मुख्यालय मुंबईत हलवले.  त्यानंतर कंपनीने भरतीची भरभरण (land reclamation) करून ७ बेटांना एकत्र जोडले आणि सुरक्षित बंदर म्हणून विकसित केले.

ईस्ट इंडिया कंपनी या बेटाचे महत्व ओळखले आणि सुरत येथून आपले मुख्यालय मुंबईत हलवले. त्यानंतर कंपनीने भरतीची भरभरण (land reclamation) करून ७ बेटांना एकत्र जोडले आणि सुरक्षित बंदर म्हणून विकसित केले.

4 / 5
मुंबईत दादर नावाचे गाव नव्हतेच माहिम आणि परळ या बेटांना जोडण्यासाठी पायऱ्या ( जिना - दादर ) बांधल्या त्यावरुन दादर हे नाव पडले. मुंबईत उद्योग वाढावेत यासाठी कंपनीने करामध्ये सवलती दिल्यामुळे सुरत, गुजरात आणि इतर भागातले व्यापारी मुंबईत स्थायिक झाले.

मुंबईत दादर नावाचे गाव नव्हतेच माहिम आणि परळ या बेटांना जोडण्यासाठी पायऱ्या ( जिना - दादर ) बांधल्या त्यावरुन दादर हे नाव पडले. मुंबईत उद्योग वाढावेत यासाठी कंपनीने करामध्ये सवलती दिल्यामुळे सुरत, गुजरात आणि इतर भागातले व्यापारी मुंबईत स्थायिक झाले.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच