AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबजाम ते काजू कतली… कोणत्या मिठाईत कशा पद्धतीने होते भेसळ?

दिवाळीत गोड पदार्थ खाण्याची प्रथा आहे, पण बाजारातील मिठाईत भेसळ वाढली आहे. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. भेसळ ओळखणे आणि शुद्ध मिठाई निवडणे महत्त्वाचे आहे.

| Updated on: Oct 17, 2025 | 10:11 AM
Share
दिवाळी म्हटलं की मोठा उत्साह पाहायला मिळतो. या निमित्ताने प्रत्येक घरात गोड पदार्थ, मिठाई पाहायला मिळतात. पण, तुम्हाला माहित आहे का बाजारात मिळणाऱ्या अनेक मिठाईंमध्ये हल्ली भेसळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. या लेखात आपण कोणत्या मिठाईत कशाप्रकारे भेसळ केली जाते, याबद्दल जाणून घेणार आहोत.

दिवाळी म्हटलं की मोठा उत्साह पाहायला मिळतो. या निमित्ताने प्रत्येक घरात गोड पदार्थ, मिठाई पाहायला मिळतात. पण, तुम्हाला माहित आहे का बाजारात मिळणाऱ्या अनेक मिठाईंमध्ये हल्ली भेसळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. या लेखात आपण कोणत्या मिठाईत कशाप्रकारे भेसळ केली जाते, याबद्दल जाणून घेणार आहोत.

1 / 6
दिवाळीनिमित्त अनेक गोड पदार्थ खाल्ले जातात. यात गुलाबजामला सर्वाधिक पसंती असते. बाजारात मिळणाऱ्या गुलाबजाममध्ये भेसळयुक्त खवा असतो. हा खवा दुधापासून नाही तर स्टार्चपासून बनवला जातो. जो आरोग्यासाठी हानिकारक असतो.

दिवाळीनिमित्त अनेक गोड पदार्थ खाल्ले जातात. यात गुलाबजामला सर्वाधिक पसंती असते. बाजारात मिळणाऱ्या गुलाबजाममध्ये भेसळयुक्त खवा असतो. हा खवा दुधापासून नाही तर स्टार्चपासून बनवला जातो. जो आरोग्यासाठी हानिकारक असतो.

2 / 6
काजू कतली ही तिच्या उत्तम चवीसाठी लोकप्रिय आहे. ती काजूपासून बनवतात आणि चांदीच्या वर्खने सजवतात. मात्र, बाजारात मिळणाऱ्या बहुतांश काजू कतलीवर चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वर्ख वापरलेला असतो.

काजू कतली ही तिच्या उत्तम चवीसाठी लोकप्रिय आहे. ती काजूपासून बनवतात आणि चांदीच्या वर्खने सजवतात. मात्र, बाजारात मिळणाऱ्या बहुतांश काजू कतलीवर चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वर्ख वापरलेला असतो.

3 / 6
मिल्क केक हे दुधापासून बनवला जाणारा चविष्ट गोड पदार्थ आहे. हा पदार्थ पूर्णपणे दुधापासून बनवतात. मात्र हल्ली या मिल्क केकमध्येही कृत्रिम दुधाचा वापर करून भेसळ केली जाते.

मिल्क केक हे दुधापासून बनवला जाणारा चविष्ट गोड पदार्थ आहे. हा पदार्थ पूर्णपणे दुधापासून बनवतात. मात्र हल्ली या मिल्क केकमध्येही कृत्रिम दुधाचा वापर करून भेसळ केली जाते.

4 / 6
खव्याचा उपयोग अनेक प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी होतो. पण हल्ली बाजारात स्टार्च मिसळून बनवलेला बनावट खवा पाहायला मिळत आहे. हे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

खव्याचा उपयोग अनेक प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी होतो. पण हल्ली बाजारात स्टार्च मिसळून बनवलेला बनावट खवा पाहायला मिळत आहे. हे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

5 / 6
दिवाळीत सोन पापडी मोठ्या प्रमाणात विकली जाते. कारण ती लवकर खराब होत नाही. पण आजकाल या मिठाईतही भेसळ केली जात आहे. यात शुद्ध तुपाऐवजी डालडा वनस्पति तूप वापरले जाते.

दिवाळीत सोन पापडी मोठ्या प्रमाणात विकली जाते. कारण ती लवकर खराब होत नाही. पण आजकाल या मिठाईतही भेसळ केली जात आहे. यात शुद्ध तुपाऐवजी डालडा वनस्पति तूप वापरले जाते.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...