AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या पाच ठिकाणी चुकूनही जाऊ नका, नाही तर…; चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या

चाणक्य नीतितील अनेक गोष्टी अजूनही मानवी जीवनाला लागू होतात. इतक्या वर्षातही मानवी स्वभाव आणि त्यात काही बदल झालेला नाही. त्यामुळे चाणक्य नीतिबाबत कायम उत्सुकता असते. चाणक्य नीतिनुसार, काही ठिकाणी जाणं व्यक्तींनी टाळलं पाहीजे, नाही तर आपल्या प्रती मान राहात नाही.

| Updated on: Feb 28, 2025 | 8:45 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, मानवाने काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जीवनमान बदललं असलं तरी मानवी स्वभावात काही बदल झालेला नाही. आजही माणूस तसाच विचार करत असतो. त्यामुळे मानवी मनावर काय परिणाम होत असेल? याचा अभ्यास आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात केला आहे. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी व्यक्तींनी चुकूनही जाऊ नये असा ठामपणे बजावलं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, मानवाने काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जीवनमान बदललं असलं तरी मानवी स्वभावात काही बदल झालेला नाही. आजही माणूस तसाच विचार करत असतो. त्यामुळे मानवी मनावर काय परिणाम होत असेल? याचा अभ्यास आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात केला आहे. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी व्यक्तींनी चुकूनही जाऊ नये असा ठामपणे बजावलं आहे.

1 / 6
मनुष्याने कायम लक्षात ठेवावं की, जिथे आपल्याला मान नाही तिथे कधीच जाऊ नये. अशा ठिकाणी तुमचा कायम अपमान होत राहील. त्यामुळे तुमचं नुकसान होईल आणि आत्मसन्मान गमावून बसाल. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊच नये, असं नीतिशास्त्र सांगतं.

मनुष्याने कायम लक्षात ठेवावं की, जिथे आपल्याला मान नाही तिथे कधीच जाऊ नये. अशा ठिकाणी तुमचा कायम अपमान होत राहील. त्यामुळे तुमचं नुकसान होईल आणि आत्मसन्मान गमावून बसाल. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊच नये, असं नीतिशास्त्र सांगतं.

2 / 6
Chanakya Niti : या पाच ठिकाणी चुकूनही जाऊ नका, नाही तर…; चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या

3 / 6
कोणत्याही अनोळखी ठिकाणी राहणं काही दिवस आवडेल. पण काही दिवस गेल्यानंतर घरची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही. पण जेव्हा एखादी अडचण उभी राहते तेव्हा मदतीला जवळचं कोणी नसतं. तेव्हा एकाकी वाटतं. त्यामुळे जिथे मित्र किंवा नातेवाईक नाहीत अशा ठिकाणी फार काळ राहू नये.

कोणत्याही अनोळखी ठिकाणी राहणं काही दिवस आवडेल. पण काही दिवस गेल्यानंतर घरची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही. पण जेव्हा एखादी अडचण उभी राहते तेव्हा मदतीला जवळचं कोणी नसतं. तेव्हा एकाकी वाटतं. त्यामुळे जिथे मित्र किंवा नातेवाईक नाहीत अशा ठिकाणी फार काळ राहू नये.

4 / 6
Chanakya Niti : या पाच ठिकाणी चुकूनही जाऊ नका, नाही तर…; चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या

5 / 6
Chanakya Niti : या पाच ठिकाणी चुकूनही जाऊ नका, नाही तर…; चाणक्य नीति काय सांगते जाणून घ्या

6 / 6
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.