AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nimbu Pani : लिंबू-पाण्यात चुकूनही टाकू नका ही वस्तू, थेट तयार होईल विष; शरीराचे मोठे नुकसान!

ही चूक केल्यास तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. लिंबा आणि पाणी पिल्याने तुमच्या शरिरात पाण्याचे प्रमाण कायम राहते. तुमचे शरीरा हायड्रेट होत नाही. तसेच तुमच्या शरीरातील इलेक्ट्रॉलाईट्सही कमी होत नाहीत.

| Updated on: Jun 07, 2026 | 5:59 PM
Share
लिंब-पाणी हे पेय सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात हे पेय विशेष रुपाने पिले जाते. परंतु तुम्ही कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही हे पेय पित असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. परंतु हे पेय पिताना तुम्ही एक चूक कधीच करु नये.

लिंब-पाणी हे पेय सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात हे पेय विशेष रुपाने पिले जाते. परंतु तुम्ही कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही हे पेय पित असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. परंतु हे पेय पिताना तुम्ही एक चूक कधीच करु नये.

1 / 5
ही चूक केल्यास तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. लिंबा आणि पाणी पिल्याने तुमच्या शरिरात पाण्याचे प्रमाण कायम राहते. तुमचे शरीरा हायड्रेट होत नाही. तसेच तुमच्या शरीरातील इलेक्ट्रॉलाईट्सही कमी होत नाहीत. म्हणूनच या पेयाचे वेगळे महत्त्व आहे.

ही चूक केल्यास तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. लिंबा आणि पाणी पिल्याने तुमच्या शरिरात पाण्याचे प्रमाण कायम राहते. तुमचे शरीरा हायड्रेट होत नाही. तसेच तुमच्या शरीरातील इलेक्ट्रॉलाईट्सही कमी होत नाहीत. म्हणूनच या पेयाचे वेगळे महत्त्व आहे.

2 / 5
काही लोक लिंबू पाणी हे पेय चांगले आणि चविष्ट व्हावे यासाठी काळं मिठ टाकतात. काही लोक या पेयात जिऱ्याची पूडही टाकतात. या वस्तू लिंबू-पाण्यात टाकल्या तर त्याचा शरीराला फायदा होतो. परंतु लिंबू-पाणी गोड लागावे म्हणून तुम्ही त्यात साखर मिसळत असाल तर ते खूपच धोकादायक आहे.

काही लोक लिंबू पाणी हे पेय चांगले आणि चविष्ट व्हावे यासाठी काळं मिठ टाकतात. काही लोक या पेयात जिऱ्याची पूडही टाकतात. या वस्तू लिंबू-पाण्यात टाकल्या तर त्याचा शरीराला फायदा होतो. परंतु लिंबू-पाणी गोड लागावे म्हणून तुम्ही त्यात साखर मिसळत असाल तर ते खूपच धोकादायक आहे.

3 / 5
असे केल्यास तुम्हाला फायदा होण्याऐवजी जास्त नुकसानच होते. लिंबू-पाण्यात साखर मिसळल्यास तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. तसेच तुम्हाला साखरेशी संबंधित आजारांनो तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे लिंबू पाण्यात चुकूनही साखर मिसळू नये.

असे केल्यास तुम्हाला फायदा होण्याऐवजी जास्त नुकसानच होते. लिंबू-पाण्यात साखर मिसळल्यास तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. तसेच तुम्हाला साखरेशी संबंधित आजारांनो तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे लिंबू पाण्यात चुकूनही साखर मिसळू नये.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप