AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरुड पुराणात सांगितलेल्या ‘या’ 4 गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी

गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाचे वर्णन केलं आहे. असं मानलं जातं की गरुड पुराणातील शिकवणींचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं जीवन कायम आनंदी राहतं. त्या व्यक्तींना कमी वेदना आणि दुःख सहन कराव्या लागतील आणि त्याला शांती मिळेल.

| Updated on: Aug 28, 2025 | 2:53 PM
Share
गरुड पुराणात असं म्हटलं आहे की चार विशेष कार्ये आहेत जी दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ती व्यक्ती नेहमीच भाग्यवान राहते. त्यासाठी कायम सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं असतं.

गरुड पुराणात असं म्हटलं आहे की चार विशेष कार्ये आहेत जी दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ती व्यक्ती नेहमीच भाग्यवान राहते. त्यासाठी कायम सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं असतं.

1 / 5
सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करणं सर्वोत्तम मानलं जातं. जी व्यक्ती दररोज नियमितपणे प्रार्थना आणि उपासना करते त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमीच दैवी कृपेचा आनंद मिळतो.

सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करणं सर्वोत्तम मानलं जातं. जी व्यक्ती दररोज नियमितपणे प्रार्थना आणि उपासना करते त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमीच दैवी कृपेचा आनंद मिळतो.

2 / 5
जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे देण्याची सवय लावतो, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि मार्ग सोपा होतो. शिवाय आयुष्यात आनंद देखील राहतो.

जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे देण्याची सवय लावतो, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि मार्ग सोपा होतो. शिवाय आयुष्यात आनंद देखील राहतो.

3 / 5
अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्नाचा काही भाग अर्पण करणं सर्वोत्तम मानलं  जातं. तसेच, गरीब आणि गरजूंना अन्न वाटणं हे धार्मिक आणि मानवी कर्तव्य मानलं जातं जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.

अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्नाचा काही भाग अर्पण करणं सर्वोत्तम मानलं जातं. तसेच, गरीब आणि गरजूंना अन्न वाटणं हे धार्मिक आणि मानवी कर्तव्य मानलं जातं जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.

4 / 5
प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान एकदा तरी आपल्या कृतींवर चिंतन केलं पाहिजे. त्यावेळी, दिवसभरात केलेल्या चांगल्या कर्मांबद्दल आणि केलेल्या चुकांबद्दल आत्मपरीक्षण करणं आणि विचार करणं आवश्यक आहे.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान एकदा तरी आपल्या कृतींवर चिंतन केलं पाहिजे. त्यावेळी, दिवसभरात केलेल्या चांगल्या कर्मांबद्दल आणि केलेल्या चुकांबद्दल आत्मपरीक्षण करणं आणि विचार करणं आवश्यक आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
Follow Us
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.