AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरुड पुराणात सांगितलेल्या ‘या’ 4 गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी

गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाचे वर्णन केलं आहे. असं मानलं जातं की गरुड पुराणातील शिकवणींचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं जीवन कायम आनंदी राहतं. त्या व्यक्तींना कमी वेदना आणि दुःख सहन कराव्या लागतील आणि त्याला शांती मिळेल.

| Updated on: Aug 28, 2025 | 2:53 PM
Share
गरुड पुराणात असं म्हटलं आहे की चार विशेष कार्ये आहेत जी दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ती व्यक्ती नेहमीच भाग्यवान राहते. त्यासाठी कायम सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं असतं.

गरुड पुराणात असं म्हटलं आहे की चार विशेष कार्ये आहेत जी दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ती व्यक्ती नेहमीच भाग्यवान राहते. त्यासाठी कायम सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं असतं.

1 / 5
सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करणं सर्वोत्तम मानलं जातं. जी व्यक्ती दररोज नियमितपणे प्रार्थना आणि उपासना करते त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमीच दैवी कृपेचा आनंद मिळतो.

सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करणं सर्वोत्तम मानलं जातं. जी व्यक्ती दररोज नियमितपणे प्रार्थना आणि उपासना करते त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमीच दैवी कृपेचा आनंद मिळतो.

2 / 5
जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे देण्याची सवय लावतो, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि मार्ग सोपा होतो. शिवाय आयुष्यात आनंद देखील राहतो.

जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे देण्याची सवय लावतो, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि मार्ग सोपा होतो. शिवाय आयुष्यात आनंद देखील राहतो.

3 / 5
अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्नाचा काही भाग अर्पण करणं सर्वोत्तम मानलं  जातं. तसेच, गरीब आणि गरजूंना अन्न वाटणं हे धार्मिक आणि मानवी कर्तव्य मानलं जातं जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.

अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्नाचा काही भाग अर्पण करणं सर्वोत्तम मानलं जातं. तसेच, गरीब आणि गरजूंना अन्न वाटणं हे धार्मिक आणि मानवी कर्तव्य मानलं जातं जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.

4 / 5
प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान एकदा तरी आपल्या कृतींवर चिंतन केलं पाहिजे. त्यावेळी, दिवसभरात केलेल्या चांगल्या कर्मांबद्दल आणि केलेल्या चुकांबद्दल आत्मपरीक्षण करणं आणि विचार करणं आवश्यक आहे.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान एकदा तरी आपल्या कृतींवर चिंतन केलं पाहिजे. त्यावेळी, दिवसभरात केलेल्या चांगल्या कर्मांबद्दल आणि केलेल्या चुकांबद्दल आत्मपरीक्षण करणं आणि विचार करणं आवश्यक आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
Follow Us
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.