AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरुड पुराणात सांगितलेल्या ‘या’ 4 गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी

गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाचे वर्णन केलं आहे. असं मानलं जातं की गरुड पुराणातील शिकवणींचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं जीवन कायम आनंदी राहतं. त्या व्यक्तींना कमी वेदना आणि दुःख सहन कराव्या लागतील आणि त्याला शांती मिळेल.

| Updated on: Aug 28, 2025 | 2:53 PM
Share
गरुड पुराणात असं म्हटलं आहे की चार विशेष कार्ये आहेत जी दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ती व्यक्ती नेहमीच भाग्यवान राहते. त्यासाठी कायम सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं असतं.

गरुड पुराणात असं म्हटलं आहे की चार विशेष कार्ये आहेत जी दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ती व्यक्ती नेहमीच भाग्यवान राहते. त्यासाठी कायम सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं असतं.

1 / 5
सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करणं सर्वोत्तम मानलं जातं. जी व्यक्ती दररोज नियमितपणे प्रार्थना आणि उपासना करते त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमीच दैवी कृपेचा आनंद मिळतो.

सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करणं सर्वोत्तम मानलं जातं. जी व्यक्ती दररोज नियमितपणे प्रार्थना आणि उपासना करते त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमीच दैवी कृपेचा आनंद मिळतो.

2 / 5
जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे देण्याची सवय लावतो, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि मार्ग सोपा होतो. शिवाय आयुष्यात आनंद देखील राहतो.

जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे देण्याची सवय लावतो, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि मार्ग सोपा होतो. शिवाय आयुष्यात आनंद देखील राहतो.

3 / 5
अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्नाचा काही भाग अर्पण करणं सर्वोत्तम मानलं  जातं. तसेच, गरीब आणि गरजूंना अन्न वाटणं हे धार्मिक आणि मानवी कर्तव्य मानलं जातं जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.

अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्नाचा काही भाग अर्पण करणं सर्वोत्तम मानलं जातं. तसेच, गरीब आणि गरजूंना अन्न वाटणं हे धार्मिक आणि मानवी कर्तव्य मानलं जातं जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.

4 / 5
प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान एकदा तरी आपल्या कृतींवर चिंतन केलं पाहिजे. त्यावेळी, दिवसभरात केलेल्या चांगल्या कर्मांबद्दल आणि केलेल्या चुकांबद्दल आत्मपरीक्षण करणं आणि विचार करणं आवश्यक आहे.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान एकदा तरी आपल्या कृतींवर चिंतन केलं पाहिजे. त्यावेळी, दिवसभरात केलेल्या चांगल्या कर्मांबद्दल आणि केलेल्या चुकांबद्दल आत्मपरीक्षण करणं आणि विचार करणं आवश्यक आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.