AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरुड पुराणात सांगितलेल्या ‘या’ 4 गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी

गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाचे वर्णन केलं आहे. असं मानलं जातं की गरुड पुराणातील शिकवणींचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं जीवन कायम आनंदी राहतं. त्या व्यक्तींना कमी वेदना आणि दुःख सहन कराव्या लागतील आणि त्याला शांती मिळेल.

| Updated on: Aug 28, 2025 | 2:53 PM
Share
गरुड पुराणात असं म्हटलं आहे की चार विशेष कार्ये आहेत जी दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ती व्यक्ती नेहमीच भाग्यवान राहते. त्यासाठी कायम सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं असतं.

गरुड पुराणात असं म्हटलं आहे की चार विशेष कार्ये आहेत जी दैनंदिन जीवनात अंमलात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ती व्यक्ती नेहमीच भाग्यवान राहते. त्यासाठी कायम सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं असतं.

1 / 5
सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करणं सर्वोत्तम मानलं जातं. जी व्यक्ती दररोज नियमितपणे प्रार्थना आणि उपासना करते त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमीच दैवी कृपेचा आनंद मिळतो.

सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करणं सर्वोत्तम मानलं जातं. जी व्यक्ती दररोज नियमितपणे प्रार्थना आणि उपासना करते त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमीच दैवी कृपेचा आनंद मिळतो.

2 / 5
जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे देण्याची सवय लावतो, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि मार्ग सोपा होतो. शिवाय आयुष्यात आनंद देखील राहतो.

जी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे देण्याची सवय लावतो, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू नाहीशा होतात आणि मार्ग सोपा होतो. शिवाय आयुष्यात आनंद देखील राहतो.

3 / 5
अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्नाचा काही भाग अर्पण करणं सर्वोत्तम मानलं  जातं. तसेच, गरीब आणि गरजूंना अन्न वाटणं हे धार्मिक आणि मानवी कर्तव्य मानलं जातं जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.

अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्नाचा काही भाग अर्पण करणं सर्वोत्तम मानलं जातं. तसेच, गरीब आणि गरजूंना अन्न वाटणं हे धार्मिक आणि मानवी कर्तव्य मानलं जातं जेणेकरून ते उपाशी राहू नयेत.

4 / 5
प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान एकदा तरी आपल्या कृतींवर चिंतन केलं पाहिजे. त्यावेळी, दिवसभरात केलेल्या चांगल्या कर्मांबद्दल आणि केलेल्या चुकांबद्दल आत्मपरीक्षण करणं आणि विचार करणं आवश्यक आहे.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान एकदा तरी आपल्या कृतींवर चिंतन केलं पाहिजे. त्यावेळी, दिवसभरात केलेल्या चांगल्या कर्मांबद्दल आणि केलेल्या चुकांबद्दल आत्मपरीक्षण करणं आणि विचार करणं आवश्यक आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा